मुंबईकरांची उन्हाच्या काहिलीतून सुटका, सततच्या पावसामुळे शहर बनले देशात थंड


विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने चांगलाच गारवा निर्माण केला आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने गारवा पसरला असून, यामुळे मुंबईकरांची उन्हाच्या काहिलीतून सुटका झाली आहे. Mumbaikars escape from the heat of summer, the city became cold due to continuous rains

मुंबईत आज २४.८ इतके कमाल तापमान नोंदवण्यात आले. देशभरातील महत्त्वाच्या शहरांपैकी मुंबईत आज सर्वांत कमी कमाल तापमान ठरले. पुणे, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरुपेक्षा कमी कमाल तापमानाची नोंद आज मुंबईत झाली.



मुंबईतील कमाल तापमानात कमालीची घट झाली असून, गारवा पसरला आहे. मुंबईत आज २४.८ कमाल तापमान नोंदवण्यात आले. हे देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक कमी तापमान ठरले. सांताक्रूझ येथे २९.७, तर कुलाबा येथे २८.४ कमाल तापमान नोंदवले गेले. संपूर्ण मुंबईतील कमाल तापमान २४.८ नोंदवले गेले.

Mumbaikars escape from the heat of summer, the city became cold due to continuous rains

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात