पहलगाम मधला हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून आपापल्या राज्यातले पाकिस्तानी नागरिक शोधून काढून त्यांना परत त्यांच्या देशात पाठविण्याच्या सूचना केल्या.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सौदी अरेबिया दौरा आणि अमेरिकन उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचा भारत दौरा यांचे “पॉलिटिकल टायमिंग” […]
पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केली. बैसरन घाटीत मुसलमानांना बाजूला काढून त्यांनी 29 हिंदूंना गोळ्या घातल्या. पॅन्ट उतरवून त्यांचे धर्म तपासले.
शिमला करार स्थगित करून पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा; मोदीजी, तथाकथित “नियंत्रण रेषा” ताबडतोब मोडा!!
याह्या सिनवार, मारवा इसाह, खालिद मशाल, मेहमूद जहर इस्माईल हनिया आणि मोहम्मद दैफ हे 6 जण कोण होते?? ते नेमके काय काम करत होते??
जम्मू-काश्मीरच्या पहलगांमध्ये पाकिस्तानी लष्करातल्या कमांडोजने दहशतवाद्यांचा बुरखा पांघरून हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्यांना धर्म विचारला.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांचे हत्या केल्यानंतर ज्या पद्धतीने जगातल्या सर्व देशांच्या प्रतिक्रिया आल्या
पाकिस्तानी लष्कर प्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांवर हल्ला करण्याची हिंमत केली.
राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!, अशी आज तरी ठाकरे बंधूंच्या ऐक्याची अवस्था झाली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था सध्या 1980 च्या दशकातल्या चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी झालीय. कारण त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती होत चाललीय.
गेल्या तीन-चार दिवसांमध्ये ठाकरे परिवार आणि पवार परिवार यांच्यातल्या ऐक्य आणि बैठकांच्या बातम्यांची भरमार मराठी माध्यमांनी केली
ठाकरे बंधूंच्या एकीच्या गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!, असे म्हणायचे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेला फुटलेल्या फाट्यांनी आणली.
उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेनंतर महाराष्ट्रात पवार काका – पुतण्याच्या राजकीय ऐक्याची चर्चा सुरू झाली.
राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत काय दिली आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी लगेच जाहीर भाषणातून प्रतिसाद काय दिला
राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”; गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे “री फिटिंग”!!, असेच सत्य राहुल गांधींनी दिलेल्या नव्या मुलाखतीतून समोर आले.
संग्राम थोपटे यांना काँग्रेसने दिले तोकडे बळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; त्यामुळे संग्राम थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी एकीकडे National herald case तुरुंगाच्या वाटेवर आहेत
मुसलमान नेते काँग्रेसचे अध्यक्ष जरूर झालेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नेहरू + गांधी परिवाराच्या नसेवर नेमके बोट ठेवलेय, हे गांधी परिवारासकट काँग्रेसच्या नेत्यांनाही मान्य करावे लागेल.
शरद पवारांची अघोषित निवृत्ती, महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांना कत्ती; छोट्या मोठ्या कामांवर दृष्टी!! असे शरद पवारांच्या गेल्या काही आठवड्या मधल्या राजकीय कृतींवरून समोर आलेय.
ना स्वतंत्र कार्यक्रम, ना कार्यकर्त्यांना काम; माध्यमांमधल्या बातम्यांवर महाविकास आघाडीची राजकीय गुजराण!! अशीच सध्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची अवस्था झाली आहे.
काँग्रेसने मोदी + शाह यांच्या राज्यात अहमदाबाद मध्ये जाऊन अधिवेशन घेतले आणि मोदी राजवटीला आव्हान दिले.
इकडे राहुल गांधींचे “री री री री री लॉन्चिंग” नीट होई ना, चालले बिहारमध्ये कन्हैया कुमारचे “लॉन्चिंग” करायला!! अशी अवस्था खरंच काँग्रेसची अहमदाबाद मधल्या महत्त्वाकांक्षी अधिवेशन नंतरही झाली आहे.
काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनाचे सूप वाजले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृह राज्यामधूनच त्यांच्या केंद्रातल्या राजवटीला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अहमदाबाद मध्ये निर्धार केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आणि त्याच पक्षाचे आमदार रोहित पवार हे “राष्ट्रीय” आणि “राज्यीय” राजकारण सोडून एकदम “हायपर लोकल” का झाले??, असा सवाल त्यांच्या राजकीय कृतीतून समोर आला.
अनेकदा लंब्या चवड्या भाषणांपेक्षा एखादा फोटो किंवा एखादा छोटा व्हिडिओ खरे बोलून जातो, याचा प्रत्यय आज अहमदाबादेत काँग्रेसच्या महाअधिवेशनात आला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App