देशाच्या नवीन संसद भवनात सध्या विशेष अधिवेशन सुरू आहे. लोकसभेच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारकडून महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याचे विधेयक मांडण्यात आले. हे […]
एकीकडे भारताची आगेकूछ आणि दुसरीकडे चीन काँग्रेस यांची पीछेहाट; नेमके साम्य काय??, हे शीर्षक वाचून काही वेगळे वाटू शकते, पण तसे बिलकूल नाही. भारताची खरंच […]
अश्रूंच्या ओव्हर ड्राफ्टचा राजकीय डिव्हीडंट मिळून मिळून मिळणार तरी किती??, असा विचार करायची वेळ मराठी माध्यमांनी आणली आहे. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या […]
सोनिया गांधींनी आपले राजकीय चातुर्य वापरत “यूपीए” नाव टाकून देत विरोधकांच्या आघाडीला नवे I.N.D.I.A नाव घेतले. त्याच्या एकापाठोपाठ एक तीन बैठका घेतल्या. निदान यातून तरी […]
नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!, हे शीर्षक वाचून नेमका विषय काय आहे??, अशी शंका वाचकांच्या मनात उत्पन्न […]
“इंडिया” आघाडीतल्या नेत्यांच्या बोलांमध्ये बोलत बोल आहेत का??, असं विचारायची खरंच वेळ आली आहे. याला कारण “इंडिया” आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या वक्तव्यांमधून मोठी विसंगती उघड्यावर आली […]
दिल्लीत सुरू झालेल्या G20 बैठकीत चीनने आपल्या मुत्सद्देगिरीच्या बाबतीत आतापर्यंतची सर्वात मोठी चूक केली आहे. या चुकीमुळे चीनला आफ्रिकन युनियनमधील 55 देशांच्या विश्वासाचे संकट तर […]
भारत जोडो यात्रेवर परदेशात होतेय पीएच डी; Ph.D. पण ती मूळात भारतातच का गडगडली, असे विचारायची वेळ आली आहे. याला कारणच तसे घडले आहे. काँग्रेसचे […]
नाशिक : भारतात सुरू होणाऱ्या g20 च्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आखलेल्या “अडथळा रणनीतीवर” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “नेहले पे देहला” असा मास्टर स्ट्रोक मारला आहे. […]
केंद्रातील मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविल्याच्या पार्श्वभूमीवर I.N.D.I.A की BHARAT हा राजकीय वाद शिगेला पोहोचला असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेला एक गंभीर […]
गांधी परिवारनिष्ठ माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी आपल्या आत्मचरित्रात माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर भाजपचे पहिले पंतप्रधान म्हणून टीका केली. ही टीका […]
काँग्रेस म्हणे मोदी घाबरले!!, पण युपीए नाव सोडावे लागले आणि “इंडिया” नाव पुसत चालले त्याचे काय??, हा खरं म्हणजे काँग्रेसला सवाल विचारण्याची गरज आहे. India […]
सनातन धर्माला मलेरिया, डेंगी, कोरोना अशा अश्लाघ्य उपमा देऊन त्याच्या निर्मूलनाची दर्पोक्ती करणारे उदयनिधी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र जरूर आहेत, पण […]
घडलंय बिघडलंय, बहीण भावामध्ये बिनसलंय!! असे काँग्रेसमध्ये घडत आहे. आत्तापर्यंत सुप्तावस्थेत असलेल्या पक्षांतर्गत सत्तासंघर्ष “बाहेर” येऊ लागलाय. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात आता फारसे […]
जालन्यातील मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राजकारण साधून घेण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्ष आंदोलन स्थळावर ते गेल्यानंतर तिथे मराठा तरुणांनी त्यांच्या विरोधात […]
नाशिक : केंद्रात गेल्या 9 वर्षांपासून मोदी सरकार आल्यानंतर काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ विरोधकांचा त्या सरकारवर एकच प्रमुख आक्षेप राहिला आहे, तो म्हणजे मोदी सरकार भारताचे […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुका नियोजित वेळेच्या आधी डिसेंबर 2023 किंवा जानेवारी – फेब्रुवारी 2024 मध्ये होतील, […]
ताई – दादांचं भांडण बारामती साठी ठेवायचं झाकून; पण इतरांमध्ये लावून द्यायचं ठासून!!, अशी पावसात भिजल्यानंतरची रणनीती काकांनी आखल्याचे दिसून येत आहे. Sharad pawar trying […]
नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अखेर स्व पक्ष वाढवण्यासाठी राजकीय कार्यक्रम सापडला आणि मनसेने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे त्यावरच्या सुविधा या विरुद्ध रत्नागिरी […]
नाशिक : महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांची अवस्था आता पुरती प्रादेशिकही उरली नसून ते “फ” कारात अडकलेले पक्ष बनले आहेत. “फ” कारात अडकलेले पक्ष म्हणजे […]
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ शरद पवारांनी देखील अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून पवारांनी पॉवरफुल खेळी करत कुठला डाव टाकून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ […]
आगामी लोकसभा निवडणुकीला आठ महिने बाकी राहिले असताना विविध सर्वेक्षणे प्रसिद्ध होत आहेत. वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणातून भाजप आघाडीच कमी – जास्त जागा मिळवून सत्तेवर येणार हे […]
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी “गुप्त” असलेली किंवा नसलेली भेट झाल्यानंतर मराठी माध्यमांमध्ये […]
महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीसांच्या सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर मध्ये खंत व्यक्त करताना शरद पवारांना महाराष्ट्राने कधीच संपूर्ण बहुमताची सत्ता दिली नसल्याची खंत […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more