प्रतिनिधी
जयपूर : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले, याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी सरकार कटीबद्ध असल्याचा निर्धारित व्यक्त केला आहे. Fadnavis satisfied with the end of hunger strike of Jarange Patil
जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर भावना व्यक्त केल्या.
त्या अशा :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App