प्रतिनिधी
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याच्या मेळाव्याचे भाषण महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून गेले आहे. तब्बल दोन वर्षांनी राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात बोलले त्यानंतर त्यांना हिणवणाऱ्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरे यांचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले.Raj Thackeray: Raj Thackeray’s speech insulted those who betrayed Hindutva; Narayan Rane’s team
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची स्तुती केली आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत नारायण राणे यांनी राज ठाकरे यांचे भाषण कोणाला टोचले आणि का टोचले याची थोडक्यात आणि अशोक मीमांसा केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये नारायण राणे म्हणतात :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App