राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. सत्ताधारी शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 5 वर्षे पूर्ण होण्याआधीच पायउतार व्हावे लागणार […]
शिवसेनेला खिंडार पाडताना एकनाथ शिंदे यांची बंडखोरी घडविण्याची स्क्रिप्ट कशी लिहिली?? कोणी लिहिली??, वगैरे बातम्या आणि विश्लेषणे प्रसार माध्यमांमध्ये खूप आली आहेत. पण प्रत्यक्षात ही […]
शिवसेनेचे 15 – 21 नव्हे तर तब्बल 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरात मधल्या सुरत मधून थेट आसाममधल्या गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेतल्या आतापर्यंतची […]
नाशिक : एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेला खिंडार पाडले नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुहेरी धोरण अवलंबले असून एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे शिष्टाई साठी […]
शरद पवार यांच्या भरवशावर 25 वर्षे सरकार चालवण्याच्या गप्पा करणारे ठाकरे – पवार सरकार अवघ्या 2.5 वर्षात संपुष्टात आल्याचा धोका उत्पन्न झाला आहे. बरोबर 30 […]
येत्या 1 जुलैपासून भारतात सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे फ्रूटी, अॅपीसारख्या उत्पादनांमध्ये प्लास्टिक स्ट्रॉचा वापर केला जाणार नाही. त्यामुळे शीतपेय […]
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 20 जून 2022 संदर्भात विश्लेषण करताना, “इंदिराजी राजीवजी यांच्या काळातल्या द्रष्टेपण 2022 मध्ये सिद्ध झाले”, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल… पण […]
नाशिक: नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी यांची चौकशी आणि तपासाच्या मुद्द्यावर काँग्रेस एवढी बेहाल झाली आहे, की त्यांचे नेते सत्याग्रहाच्या नावाखाली एकापाठोपाठ एक […]
“मी समाजालाही आवाहन करेन की तुम्ही एकेक कप, दोन-दोन कप चहा कमी करावा, कारण आपण जो चहा आयात करतो, तोसुद्धा उधारीवर आयात करतो,” पाकिस्तानचे मंत्री […]
नाशिक : दोन माजी मित्र भिडले आणि बारामतीच्या संपर्कातून एकमेकांवर बिल फाडले!!, असेच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका गोष्टीचे वर्णन करावे लागेल. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी […]
नाशिक : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना उद्या सोमवारी नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी अटक करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर […]
नाशिक : शरद पवारांनी मध्यंतरी काढला देवाचा बाप, आज संजय राऊतांनी आज काढला हिंदुत्वाचा बाप, पण महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]
शिवसेना – राहुल साम्य काय??, उतरत्या कळेचे वाढदिवस दुसरे काय?? असे म्हणायची खरंच आज 19 जून रोजी आली आहे. शिवसेना आणि राहुल गांधी या दोघांचे […]
विशेष प्रतिनिधी भारतात दरवर्षी 83 हजार लोकांचा उष्णतेमुळे बळी जातो. दरवर्षी 6.50 लाख लोक कडाक्याच्या थंडीमुळे मरतात. आपत्ती आणि हवामान बदलामुळे भारतात दरवर्षी 50 लोकांना […]
नाशिक : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक अवघ्या 2 दिवसांवर आली असताना नेत्यांच्या तोंडी आरोपांना जोर चढला आहे, तर महाविकास आघाडीचे नेते पराभवाच्या धास्तीतून बैठकांवर बैठका […]
अग्निवीर योजनेच्या नावाने खडे फोडण्यापूर्वी समस्त तरुणांनी हा लेख वाचावा…!! १) MPSC , UPSC च्या मोहजालात अडकून तिशी पार होते. आई बाप पुण्यात ठेवून पाण्यासारखा […]
साने गुरुजींनी लिहिलेली “श्यामची आई” गाजली. मॅक्झिम गॉर्कीची “द मदार”ही गाजली. उत्तम कांबळे यांनी आई समजून घेतली. असेच पंतप्रधान मोदींनी प्रथमच आपल्या आई विषयी सार्वजनिकरित्या […]
सलग दोन दिवस राहुल गांधींची चौकशी केल्यानंतर ईडी पुन्हा चर्चेत आली आहे. 10 वर्षांपूर्वीपर्यंत ईडी क्वचितच चर्चेत येत असे, पण आजकाल सीबीआयपेक्षा ईडीची सर्वात जास्त […]
भारताच्या सैन्याचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणाऱ्या सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेचा विरोध करताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली जो प्रचंड हैदोस घातला जात आहे, जे […]
प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा या आज 18 जून 2022 रोजी वयाच्या वर्ष शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. 18 जून 1923 रोजी हिराबा […]
राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा झटका असा काही बसला आहे, की त्यामुळे महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणूकीत थंड “ताक” फुंकून पिण्याचाही धसका घेतला आहे!! आमदारांना मुक्कामाला ठेवण्याचे […]
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे सर्वांचे एकमत होईल असा उमेदवार उभे करण्याचे. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आवाहनावर नुकतीच राष्ट्रवादी […]
नुकतीच जीनिव्हा येथे जागतिक व्यापार संघटनेची (WTO) बैठक झाली. यात अमेरिका आणि युरोपीय देशांनी भारतीय शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी अनुदानाला विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
नाशिक : राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही निवडणुका माणसांच्या आहेत की प्राण्यांच्या असा सवाल आता तयार झाला आहे. कारण राज्यसभा निवडणुकीत “घोडे” गाजले. “घोडेबाजार” […]
केंद्र सरकार सैन्यात भरतीसाठी नवीन योजना आणत आहे. त्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्यात […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App