विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने सरकारने राज्यातील पर्यटनस्थळे आजपासून खुली; करण्याचा निर्णय घेतला असून कोरोनाबाबतची नवी नियमावली आजपासून लागू केली आहे. Tourist places in the state will reopen from today; government announces new rules
कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आजपासून म्हणजेच, १ फेब्रुवारीपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २५ टक्के किंवा २०० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली आहे. अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यादा हटवली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App