विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील 69000 सहाय्यक शिक्षकांनी सरकारच्या रिक्रुटमेंट धोरणांविरुध्द आवाज उठवण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने कॅडल मोर्चा काढला होता. हा मोर्चा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराकडे जात असताना, पोलिसांनी या शिक्षकांवर लाठीचार्ज केला आहे. ही घटना शुक्रवारी लखनौ येथे घडली.
Police lathi charge on 69000 assistant teachers front
सरकारी शाळांमध्ये सहायक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना सरकारच्या काही नोकरी विषयक धोरणांविषयी प्रॉब्लेम्स होते. म्हणून त्यांनी हा मोर्चा काढला होता. या लाठी चार्ज दरम्यान बरेचसे शिक्षक जखमी झालेले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मायावती यांनी या घटनेची टीका केलेली आहे.
अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर हँडलरचा वापर करत लिहिले आहे की, एकीकडे उत्तर प्रदेश ‘विश्व गुरू’ बनण्याच्या मार्गावर आहे, तिथे शिक्षकांवर लाठीहल्ला होणे हे कितपत योग्य आहे ल. आम्ही 69000 शिक्षकांच्या भरतीच्या मागणीच्या बरोबर आहोत. आज कालचे युवा म्हणतात की, आम्हाला भाजप नको. #भाजपखतम असे त्यांनी ट्विट केले आहे.
भाजपा के राज में भावी शिक्षकों पर लाठीचार्ज करके ‘विश्व गुरु’ बनने का मार्ग प्रशस्त किया जा रहा है। हम 69000 शिक्षक भर्ती की माँगों के साथ हैं। युवा कहे आज का ~ नहीं चाहिए भाजपा#भाजपा_ख़त्म pic.twitter.com/Ns1FpknRG7 — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) December 4, 2021
भाजपा के राज में भावी शिक्षकों पर लाठीचार्ज करके ‘विश्व गुरु’ बनने का मार्ग प्रशस्त किया जा रहा है।
हम 69000 शिक्षक भर्ती की माँगों के साथ हैं।
युवा कहे आज का ~ नहीं चाहिए भाजपा#भाजपा_ख़त्म pic.twitter.com/Ns1FpknRG7
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) December 4, 2021
आंदोलकांवरील लाठीचार्जचा राकेश टिकैत यांनी केला निषेध, म्हणाले- देशावर सरकारी तालिबान्यांचा कब्जा
तर उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेस अध्यक्ष अजय कुमार लालू यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमधील बॅकवर्ड वर्गातील आणि दलित लोकांच्या मुलांवर केलेला हा हल्ला आहे.
रोज़गार माँगने वालों को #UP सरकार ने लाठियाँ दीं-जब भाजपा वोट माँगने आए तो याद रखना! pic.twitter.com/ZZGg9thd7n — Rahul Gandhi (@RahulGandhi) December 5, 2021
रोज़गार माँगने वालों को #UP सरकार ने लाठियाँ दीं-जब भाजपा वोट माँगने आए तो याद रखना! pic.twitter.com/ZZGg9thd7n
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 5, 2021
तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विटरचा आधार घेत या घटनेची टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, जे लोक रोजगार मागण्यासाठी जात आहेत, त्यांच्यावर लाठीहल्ला केला जातो. जेव्हा भाजप मते मागण्यासाठी येईल त्यावेळी या गोष्टी लक्षात ठेवा.
उप्र के युवा हाथों में मोमबत्तियों का उजाला लेकर आवाज उठा रहे थे कि "रोजगार दो"। लेकिन, अंधेरगर्दी की पर्याय बन चुकी योगी जी की सरकार ने उन युवाओं को लाठियां दीं। युवा साथियों, ये कितनी भी लाठियां चलाएं, रोजगार के हक की लड़ाई की लौ बुझने मत देना। मैं इस लड़ाई में आपके साथ हूं। pic.twitter.com/w40OAizX4e — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 5, 2021
उप्र के युवा हाथों में मोमबत्तियों का उजाला लेकर आवाज उठा रहे थे कि "रोजगार दो"।
लेकिन, अंधेरगर्दी की पर्याय बन चुकी योगी जी की सरकार ने उन युवाओं को लाठियां दीं।
युवा साथियों, ये कितनी भी लाठियां चलाएं, रोजगार के हक की लड़ाई की लौ बुझने मत देना। मैं इस लड़ाई में आपके साथ हूं। pic.twitter.com/w40OAizX4e
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 5, 2021
प्रियांका गांधी यांनी देखील आपल्या ट्विटर हँडलवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात की, रोजगार मागण्यासाठी हातात मेणबत्ती घेऊन मागणी करणाऱ्या लोकांवर लाठीहल्ला करणे हे चुकीचे. तरुणांनो तुमच्यावर कितीही लाठीचार्ज होऊ द्या, रोजगाराच्या हक्काची लढाई तुम्ही थांबवू देऊ नका. या लढाईत मी तुमच्यासोबत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App