राज्यात कोरोनाच्या संकटाबरोबरच गंभीर राजकीय संकटही समोर उभं असल्याचं दिसत आहे. भाजपकडून वारंवार सरकारचा कार्यक्रम केला जाणार असल्याची भाषा समोर येत होती. त्यात आता सत्ताधारी पक्षांमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारच्या काही घटना आणि त्यानंतरच्या चर्चांवरून आता पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंपाची वेळ आली आहे की काय अशा शंका उपस्थित व्हायला लागल्या आहेत. discussion about the rift between Sharad pawar and Uddhav Thackeray
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App