वृत्तसंस्था
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहोचला असून एकनाथ शिंदे यांच्या समवेत असलेल्या 38 आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा मागे घेतल्याचा दावा याचिकेत केला आहे. त्यामुळे आता सरकार अल्पमतात आल्याचा दावाही याचिकेत केला आहे. 38 disgruntled MLAs support Thackeray government, claims in petition
त्याचबरोबर शिवसेनेच्या 39 आमदारांच्या सहीचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना देखील त्याचवेळी पाठविले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App