विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात अपहरणाच्या घटना वाढत असल्याबद्दल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सरकार मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याची टीका त्यांनी केली. Kidnapping in the state Incidents are on the rise
पालकांना पोलिसांचा कोणताही आधार नाही. गुंड सोकावले असून त्यांच्यावर धाक कोणाचा उरला नसल्याचे त्या म्हणाल्या.
https://youtu.be/xl3AVORhEbs
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App