विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 11 हजार 500 कोटीं देण्याचे जाहीर केले आहे. पण, ही रक्कम पूरग्रस्त, शेतकरी यांना प्रथम मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.The amount of the package is should be used For farmer’s and Flood Affected Person only. Not for roads, bridges and on contractor’s bills
पॅकेजची रक्कम रस्त्यावर, पुलावर कंत्राटदाराच्या बिलावर उधळू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App