विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली खास कविता… कोरोना आला आहे आपल्या दारी आपण थांबा आपल्या घरी आता […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : गुढीपाढव्याच्या दिवशी कोरोनावर विजय मिळवायचा संकल्प करू या, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जनतेशी संवाद […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : शहरातील काही नागरिक गावाकडे निघालेत. ही धावपळ, पळापळ कशासाठी? तुम्ही जेथे आहात तिथेच सुरक्षित राहा, असे आवाहन महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात […]
आज संध्याकाळी आठ वाजता देशवासियांमध्ये उत्सुकता आणि चिंताही विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी (मंगळवार, ता. 24) देशाला संबोधित करणार आहेत. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात सरकारी लँबची संख्या वाढविल्याने कोरोना संशयितांच्या चाचणीची क्षमता वाढविण्यात आली असून दर आठवड्याला ७० हजार जणांच्या चाचण्या घेण्यापर्यंत वाढविण्यात […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : चीनमधील मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याची बाब सोमवारी रात्री उघडकिस आली. हुआंग हॅन (४१) असे या चिनी व्यापार्याचे नाव असून तो […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिककरांना कोरोना फैलावाचे गांभीर्य नाही. देशभर १४४ कलम लागू आहे. लॉक डाऊन सुरू आहे. वर्क फ्रॉम होमचे आदेश आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री […]
राष्ट्रीय स्तरावर केलेली जानजागृती आता कामी येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रोखीचे व्यवहार करण्याची नागरिकांना धास्ती वाटत आहे. जास्तीत जास्त डिजीटल पेमेंट करण्याकडे कल आहे. […]
कोरोना व्हायरसचा धोका टाळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसेंदिवस विविध नवीन निर्णय घेत आहे. उद्धव ठाकरेंच्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
‘चौकीदार चोर हैै’ सारख्या आरोपांवरून जनतेने थप्पड लगावली असतानाही कोरोनाच्या धास्तीत कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपबाजी सुरूच ठेवली आहे. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : “फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असतांना आणि १४४ कलम लागू झालेले असतांना काही लोक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत आहेत, […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : “मला काही होणार नाही या भ्रमात राज्यातील जनतेने राहू नये. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात महाराष्ट्र पोहचला आहे, त्यामुळे नागरिकांनी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App