विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे भरमसाठ आकडे वेगवेगळ्या वृत्तवाहिनी दाखवत असल्या तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने सकाळी साडेनऊ पर्यंत जे कल जाहीर केले त्यामध्ये भाजप 33, जेडीयू 24, आरजेडी 20, लोक जनशक्ती 8 आणि काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले.
वृत्तवाहिन्यांनी स्वतःच्या हवाल्याने भरमसाठाकडे देऊन सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 160 पेक्षा जास्त जागा देऊन टाकले आहेत परंतु निवडणूक आयोगाने मात्र अधिकृत आकडे जारी करताना अजूनही कोणाला पूर्ण बहुमत मिळाल्याचा कल नाही असे स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App