प्रतिनिधी
मुंबई : या देशात जो उठतो, तो महापुरुषांची बदनामी करतो. आपल्याच महापुरुषांची बदनामी ताबडतोब थांबली पाहिजे. राहुल गांधी सावरकरांवर बोलतो. सावरकरांनी जे केले तो रणनीतीचा भाग होते. पण हे ज्याला कळले नाही, तो गुळगुळीत मेंदूचा आहे. राहुल गांधींची लायकी तरी आहे का सावरकरांना बोलायची?, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याविरुद्ध देखील शरसंधान साधले. गोरेगावातील नेस्को संकुलात मनसैनिकांना ते संबोधित करत होते. Is Rahul Gandhi smooth brained, worthy to speak on Savarkar?
राज ठाकरे यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App