WATCH : हापूस आंबा येणार उशिरा अवकाळी पावसामुळे मोहोर गळाला


वृत्तसंस्था

रत्नागिरी- अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे आंबा पीक संकटात सापडले आहे. दर वर्षी सप्टेंबर दरम्यान आंब्याला मोहोर लागतो. मात्र यंदा अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात मोहराची गळती झाली. साधारणत: पाच टक्केच मोहर शिल्लक आहे. परिणामी यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

– यंदा हापूस आंबा येणार उशिरा

– हवामान बदलाचा मोठा परिणाम

– अवकाळी पावसाचाही परिणाम झाला

– अवकाळी पावसामुळे मोहोर गळाला

– यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता

Hapus mango Will be late

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात