किसान रेल्वे सुसाट, आठ महिन्यांत साडेचार लाख टन मालाची वाहतूक; राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ


वृत्तसंस्था

मुंबई : किसान रेल्वे सुसाट धावली असून आठ महिन्यांत साडेचार लाख टन माल वाहतूक केली आहे. त्याचा मोठा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला. Kisan Railway Superfast , transport of 4.5 lakh tonnes of goods in eight months; Great benefits to farmers in the state

मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीतून महसुलात भरीव वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये मालवाहतुकीतून २६.३७ कोटी महसूल प्राप्त झाला. एप्रिल-नोव्हेंबर २०२१ दरम्यान, २००.७७ कोटी महसूल मिळाला. यंदा महसूल १८२ टक्के अधिक आहे. एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान,४.६४ लाख टन मालवाहतूक झाली. विशेष म्हणजे नाशवंत वस्तूंचा विविध बाजारपेठांपर्यंत किसान रेल्वेद्वारे यशस्वीपणे पुरवठा करण्यात आला आहे. त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे.



Kisan Railway Superfast , transport of 4.5 lakh tonnes of goods in eight months; Great benefits to farmers in the state

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात