विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थान आणि बिहारसाठी, भाजपने गुरुवारी (25 जुलै) उशिरा नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. पक्षाने बिहार भाजपची जबाबदारी बिहार सरकारचे मंत्री […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उबाठाच्या आमदारांना अपात्र करावे, अशी विनंती याचिका शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी केली […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेला महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा प्रचंड वाढला होता. शेवटपर्यंत नेते तडजोड करताना दिसून आले. शिवाय मुंबईच्या जागांवर काँग्रेसच्या नेत्यांनी ठाम भूमिका […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : दिनांक १४ जुलै रोजी ट्विटर (X) वर पोस्ट झालेल्या एका व्हिडिओनंतर, मध्य रेल्वेने धोकादायक स्टंट्स करण्याविरूद्ध कठोर इशारा जारी केला आहे. […]
या क्रीडा महाकुंभात जगभारातील 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. विशेष प्रतिनिधी पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा उद्घाटन सोहळा 26 जुलै रोजी भारतीय […]
सम्राट चौधरी हे गेल्या वर्षी मार्चपासून भाजपच्या बिहार युनिटचे नेतृत्व करत होते. विशेष प्रतिनिधी पाटणा : उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या जागी बिहारचे मंत्री दिलीप कुमार […]
तुम्ही ऐकायला शिका. कृषिमंत्री उत्तर देत आहेत. त्यांना त्यांचे म्हणणे पूर्ण करू द्या.” असंही म्हणाले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अर्थसंकल्प 2024 मध्ये शेतकऱ्यांबाबत केलेल्या तरतुदींवरील […]
यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत वक्तव्य केले आहे Abolish Niti Aayog Mamata Banerjee made a big demand before her meeting with PM Modi […]
या देशातील सततच्या हिंसाचारावर भारताची भूमिका मांडली. NSA Ajit Doval reaches Myanmar to participate in BIMSTEC विशेष प्रतिनिधी नेपीडॉ : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल […]
राज्यसभेचे खासदारही राहिले असून त्यांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदही भूषवले आहे. Senior BJP leader Prabhat Jha passes away treatment begins at Medanta Hospital in Gurugram विशेष […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुरुवारी (25 जुलै) सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने खनिजांवरील कर वसुलीच्या प्रकरणावर निकाल दिला. सीजेआयने म्हटले आहे की खंडपीठाने 8:1च्या बहुमताने […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील पवित्र कावड यात्रा मार्गावर ढाबा जिहाद करून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या मुस्लिम ढाबाचालकांची नावेच योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सुप्रीम […]
विशेष प्रतिनिधी द्रास : वारंवार भारतात विरोधातल्या युद्धात पराभव होऊन देखील पाकिस्तान त्या पराभवातून काही शिकलाच नाही. तो देश आजही दहशतवादालाची चिथावणी देतोच आहे, पण […]
त्यांनी आपल्या इतिहासातून काहीही शिकलेले नाही, असा टोलाही लगावला. Pakistan failed in all nefarious attempts in the past PM Modi विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]
वृत्तसंस्था अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांची पाब्लो एस्कोबारशी तुलना केली. रेड्डी सरकारच्या विरोधात श्वेतपत्रिका जारी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या दोन सभागृहांचे नामांतर करण्याची घोषणा केली. यापुढे दरबार हॉल गणतंत्र मंडप म्हणून ओळखला जाईल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात लाओसमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये भारत-चीन सीमा वादावर नेत्यांमध्ये […]
वृत्तसंस्था तैपेई : तैवान आणि फिलीपिन्समध्ये गुरुवारी आलेल्या जेमी वादळामुळे 25 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 380 हून अधिक जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था […]
वृत्तसंस्था श्रीनगर : 8 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (JCO)सह 5 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात दहशतवाद्यांना […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुरुवारी (25 जुलै) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस होता. दोन्ही सभागृहांत अर्थसंकल्पावर चर्चा झाली. गोड्डा, झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची तब्येत अचानक […]
वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री भट्टी विक्रमार्का यांनी विधानसभेत 2024-25 साठी 2.91 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. काँग्रेस सरकारने यावेळी अर्थसंकल्पात महत्त्वाचे […]
बांगलादेशातील परिस्थिती आम्हाला चांगलीच माहीत आहे. ही बांगलादेशची अंतर्गत बाब असल्याचे भारताचे मत आहे. 6700 Indian students returned to India due to violence in Bangladesh […]
जाणून घेऊया भाज्यांचे भाव वाढण्याची कारणे… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. बटाटे, कांदा, टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. […]
आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली असून त्यांचे सरकारी धोरणानुसार पुनर्वसन केले जाईल. 5 naxalites surrender including 3 women in […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App