प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टाचा निकाल अनुकूल लागला. शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले तरी संजय राऊत यांची भविष्यवाणी करण्याची हौस काही थांबलेली नाही. त्यांनी […]
प्रतिनिधी पुणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात शरद पवारांसमोर रडल्या होत्या. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आपल्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका करत असताना […]
वृत्तसंस्था मुंबई : बनावट नोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी मुंबई आणि ठाण्यात सहा ठिकाणी छापे टाकले. छाप्यात एजन्सीने अनेक शस्त्रे आणि बनावट नोटा बनवण्याची […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे विरुद्ध शिंदे सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला नको होता, असे मत शरद पवारांनी व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्या […]
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना IL&FS प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगची चौकशी […]
प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारला लाइफलाइन दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन चूक केली आहे, त्यामुळे त्यांची सत्ता बहाल करता […]
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली सविस्तर माहिती, जाणून घ्या काय सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर […]
अकरा दिव्यांग जोडप्यानी बांधली रेशीमगाठ.. विशेष प्रतिनिधी पुणे : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवा आणि अविस्मरणीय असा क्षण..आणि तो जर विशेष व्यक्तींचा असेल तर आणखी […]
‘’जनमताचा मान ठेवणारा निकाल, घराणेशाही विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय’’ अशा शब्दांत निकालचे वर्णन केले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या अत्यंत […]
शहाजी बापू पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे टोला, तर अजित पवारांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या […]
एडवोकेट आदित्य रुईकर न्यायालयीन निर्णयाचा ऑपेशनल पार्ट फार महत्वाचा असतो. त्यावर बहुतांशी सगळं अवलंबून असते. त्यात जे नमूद असत त्यावर पुढची कारवाही करता येते. संपूर्ण […]
वृत्तसंस्था डेहरादून : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष बाबत निकाल देताना तत्कालीन राज्यपालांच्या काही कायदेशीर कृतींवर बोट ठेवत ताशेरे ओढले आहेत. या मुद्द्यावर तत्कालीन राज्यपाल […]
उद्धव ठाकरेंचा आणि नैतिकतेचा संबध येतो कुठे? असा सवालही केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर आता बोलण्यात काही अर्थ उरला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर खंत […]
‘मिशन थर्टी डेज’ मोहीम हाती घेण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले निर्देश विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ‘अंमली पदार्थमुक्त मुंबई’ […]
प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टात हरल्यानंतर “ते” फटाके फोडत आहेत. पण आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य ठरवून टाकले आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपून शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले आहे, इतकेच नाही तर आत्तापर्यंत घटनाबाह्य सरकारचा […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे निकालामुळे महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात सत्तेवर परत येण्याच्या मनसूब्यांवर पाणी फेरले गेले आहे, अशी खोचक प्रतिक्रिया […]
विशेष प्रतिनिधी पुणे : नुकताच प्रदर्शित झालेला केरळ स्टोरी हा सिनेमा अनेक अर्थाने समाज माध्यमांवर गाजतोय .. काहींच्या मते हा सिनेमा म्हणजे प्रपोगंडा आहे. तर […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल देताना आज जी परखड निरीक्षणे नोंदवली, त्यातून त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि एकनाथ शिंदे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांना एकापाठोपाठ एक तडाखे दिले. उद्धव ठाकरे यांना दिलासा दिला. पण स्वतः उद्धव […]
प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार जाणार की राहणार??, या मुद्द्यावर महाविकास आघाडीचे दोन महत्त्वाचे नेते खासदार संजय राऊत […]
प्रतिनिधी मुंबई : आतापर्यंत अजितदादा दोनदा नॉट रिचेबल झाले. नंतर त्याचे वेगवेगळे खुलासे झाले. पण आज सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या दिवशी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कुठे […]
ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज निकाल देणार आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आज अंतिम निकाल आहे. यामुळे […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App