भूवनेश्वरी असं म्हणतात कलाकार असणं हा त्या नटराजाचा आणि सरस्वतीचा आशीर्वाद आहे. डॉक्टर होणं, इंजिनीयर होणं, किंवा कोणत्याही बाकी क्षेत्रात काम करणं हे शिकूनही करता […]
“हम सिर्फ लता मंगेशकर को जानते है!!”, हे उद्गार होते, विश्वविक्रमी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे. तेही भारतीय क्रिकेट टीमच्या पाकिस्तान दौऱ्यात…!! lata mangeshakar passed away […]
लतादीदींनी आपल्या स्वर्गीय सूरांनी अवघ्या जगाला वेड लावले असले तरी त्यांचे मैत्र लाभण्याचे भाग्य फार थोड्या जणांना मिळाले होते. त्यापैकीच एक मराठीतील कवयित्री शांता […]
लतादीदींवर आपले वडील मास्टर दीनानाथ यांचा प्रचंड प्रभाव होताच, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर मंगेशकर घराण्याची भक्ती आहे. मास्टर दीनानाथ, […]
लतादीदींवर आपले वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा प्रचंड प्रभाव होता. त्या अनेक मुलाखतींमध्ये अत्यंत अभिमानाने आणि कृतज्ञतेने वारंवार आपल्या वडिलांच्या देदीप्यमान सांगीतिक वारशाचा उल्लेख करत […]
1980- 90 च्या दशकात वर उल्लेख केलेल्या शीर्षकाची एक जाहिरात दूरदर्शन वर झळकत असायची, “बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज!!”. A lofty picture of […]
मराठीत एक म्हण आहे, “पाचामुखी परमेश्वर”. म्हणजे पाच मुखांनी एकच गोष्ट कोणी बोलत असेल तर तो आवाज परमेश्वराचा मानावा. असे मानले जाते आणि त्या आवाजानुसार […]
काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाची सामनाच्या अग्रलेखात वारेमाप स्तुती करण्यात आली आहे. राहुलजींनी मांडलेले मुद्दे कसे मोदी सरकारला घेरणारे आहेत, मोदी […]
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत एका गाडीवर चार गोळ्या झाडल्या गेल्या… गाडीवर दोन गोळ्या झाडल्याच्या खुणा दिसल्या. पण ज्यांच्यावर या गोळ्या झाडल्या, त्यांना हौतात्म्य काही […]
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ येत असताना राज्यातील सर्व भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांना निकालाचा अंदाज आलेला दिसतो आहे. त्यामुळे ते एकमेकांविरोधात प्रचार जरी […]
गेल्या 70 वर्षात खान्देशाचा एकही माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. ती अक्षरशः खरी आहे. महाराष्ट्रात फक्त उत्तर […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारताविरोधात चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत. सीमेवर त्यांच्या घातक कारवाया वाढल्या आहेत पण मोदी सरकारची […]
गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार शपथविधी कार्यक्रमाची खिल्ली उडवताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची एक महत्त्वाची आठवण सांगितली आहे. […]
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या राजकारणात आत्तापर्यंत पाऊल टाकण्याच्या अनेक वेळा गोष्टी केल्या आहेत. पण आता ते एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहेत. देशभरातल्या बिगर […]
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर आज विविध वृत्तवाहिन्या चर्चेचे रतीब घालतात. त्यावर विश्लेषण करतात. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडतात. या पार्श्वभूमीवर […]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांनी 2022 – 23 च्या अर्थसंकल्पावर घेतलेल्या सर्व आक्षेपांना परखड उत्तरे दिली. मात्र त्यानंतर काँग्रेसने […]
आर्थिक सुधारणांचे बजेट मांडताना किती अवघड असते, याचे प्रत्यंतर आज काँग्रेस नेत्यांच्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया वाचताना येत आहे. एकेकाळी देशाला सुधारणावादी अर्थमंत्री आणि त्यांना पाठिंबा देणारे […]
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सध्या सुरू असताना प्रसारमाध्यमांनी 2022 – 23 चा अर्थसंकल्प हा “निवडणूक अर्थसंकल्प” असेल असा […]
नाशिक : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पात काही विशेष सवलती या राज्यांच्या दृष्टीने देण्यात […]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाच्या काळात पाच अर्थसंकल्प मांडले. परंतु त्यातला 2022 – 23 या वर्षाचा अर्थसंकल्प बारकाईने पाहिल्यावर एक बाब स्पष्ट होते, […]
“इथून पुढे महाराष्ट्रात भाजपचे राज्य कधीही येणार नाही. भाजपचा मुख्यमंत्री कधी होणार नाही. महाविकास आघाडी हेच महाराष्ट्राचे भवितव्य आहे,” असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय […]
राष्ट्रवादीचे खासदार, सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेची भूमिका केल्याने महाराष्ट्रात वादळ उठले आहे. या वादळाच्या अनेक […]
राष्ट्रवादीचे खासदार, सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेची भूमिका केल्याने महाराष्ट्रात वादळ उठले आहे. या वादळाच्या […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App