वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाला मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा नाही तर कट्टरपंथी विचारसरणीचा धोका अधिक असल्याचे मत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केले. country does not have threat of growing population of Muslims. But More danger of radical thinking: Giriraj Singh
मध्य प्रदेशातील खरगोन येथील हिंसाचाराबद्दल ते म्हणाले, रामनवमी किंवा कोणत्याही मिरवणुकीच्या दिवशी वारंवार दगडफेक होणे हा योगायोग नाही. हे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे. कट्टरपंथी विचारातून हे प्रकार वारंवार घडत आहेत. त्याला आवर घालण्याची गरज आहे. ते म्हणाले, “मी वारंवार सांगतो की, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या देशाला धोका नाही, तर कट्टरतावादी विचारसरणीचा देशाला धोका आहे, असे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App