मी योग्य मुद्दा सापडल्यावर बोलते आणि ते (शिवसेनेमधील) लोकं कशावरही बोलतात. ते नको व्हायला. बाकी आताच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि संविधानाने दिलेल्या हक्कानुसार बोलणं गरजेचं आहे, […]
केंद्राने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी असून संवाद व चर्चेस आमची नेहमीच तयारी आहे. कृषी क्षेत्रास हानिकारक निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही,असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह […]
काँग्रेस आणि डावे पक्ष कधीही शेतकऱ्यांचे भले करू शकत नाही. आता मला वाटत आहे की, शेतकऱ्यांचे आंदोलन हे टुकडे-टुकडे गँगने हायजॅक केलेले आहे, असा आरोप […]
लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे. सर्व समित्या कोमामध्ये आहेत. लोकल सुरु करता येते तिथं कोरोनाचा त्रास होता नाही का? असा सवाल माजी अर्थ मंत्री […]
भारतीय जनता पक्षासोबत ईर्षा करण्याच्या नादात आरे कारशेडवरून घाईघाईत कांजूरमार्ग येथील जमीन मेट्रो-३ प्रकल्पासाठी देण्याचा घातकी निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. यावरून उच्च न्यायालयाने राज्यातील […]
त्यांचे मेव्हणे शेतकरी आहेत हे मान्य. पण त्यांना रब्बी आणि खरीप म्हणजे त्यांना भाजपा कार्यकर्त्यांची नावे वाटतात. हा पिकांचा हंगाम आहे, हे समजत नाही, अशा […]
राज्य सरकारने महापालिकेच्या कोरोना वॉरिअर्सचा शिल्लक असलेला निधी द्यावा या मागणीसाठी दिल्लीतील पालिका नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करत आहेत. यामध्येही […]
मध्य प्रदेशातील आपल्या कारभाराने ज्योतिरादित्य शिंदे यांना कॉंग्रेसमधून बाहेर पडण्यास भाग पाडले. त्यानंतर पोटनिवडणुकांत सपाटून मार खाल्ला. आता कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजकारणातून निवृत्तीचे […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घरात बसूनच कारभार हाकत असताना शेजारच्या मध्य प्रदेशात “घरी बसायची” आणि “घरातून बाहेर काढायची” दोन आजी – माजी मुख्यमंत्र्यांमध्ये […]
स्वार्थीसाठी आंदोलनाचा दिखाऊपणा उघड,काहीचे राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषी कायद्यातील तरतूदीविरोधात आंदोलन छेडणारे पंजाबमधील शेतकरी हे उत्पन्न घेण्याच्या बाबतीत […]
पीपीई किटची निर्यात, कोरोना महामारीला सर्व क्षेत्रांनी एकत्र येऊन सरकारच्या प्रयत्नांतून यशस्वी तोंड दिले’ वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोविड महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था घसरली असताना सरकार, […]
बाकीच्या मंत्र्यांचीही पाणीपट्टी थकली वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री राहाताहेत मातोश्रीवर; पाणीपट्टी थकली वर्षा बंगल्याची. अशी परिस्थिती खरेच उदभवली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यासह अनेक […]
जामियाच्या मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा शेतकऱ्यांनी नकारला वृत्तसंस्था इस्लामाबाद : दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या पंजाब – हरियाणाच्या श्रीमंत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तानातूनही पाठिंबा मिळतो आहे. […]
बंगल्यांच्या सजावटीचाखर्च की मंत्र्यांची स्वतःची बिले भागविण्याचा प्रकार? विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे–पवार सरकारमधील मंत्र्याचे बंगले सजवायला ९० कोटी रूपये खर्च केले या बातमीवरून राज्यात […]
आसनसोलचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश, पण राज्य सरकार लाभच घेऊ देत नाही आमदार जितेंद्र तिवारींचे नगरविकास मंत्र्यांना पत्र विशेष प्रतिनिधी आसनसोल : पश्चिम बंगालच्या […]
शेतकरी आंदोलन म्हणजे मखमली कापडात गुंडाळलेली पोलादी मुठ पंजाबमध्ये एका हेक्टरसाठी जवळपास १.२५ ते २.५ कोटी रूपये मिळतात. याकडे कोणीही लक्ष देत नाही. दिल्लीतील शेतकऱ्यांनी […]
देवेंद्र फडणवीसांबद्दल रिपोर्टिंग करताना आणि बातम्या चालवाताना त्यांची निवड कशी करण्यात आली, मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ नेते. विशेष प्रतिनिधी मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून माध्यमे विशेषतः मराठी […]
सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. […]
ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. […]
पाकिस्तानची भुकेकंगाली वाढली असून एकेकाळचा घनिष्ठ मित्र असलेल्या सौदी अरेबियाकडून सातत्याने कर्ज चुकविण्याचा लकडा लागत आहे. त्यामुळे चीनकडून कर्ज घेऊन चुकविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे […]
मराठा आरक्षण देतो सांगून सरकारने कोणतीही कृती केली नाहीये. मुख्यमंत्री पोकळ आश्वासन देत आहेत. दुसऱ्या बाजुला ओबीसी नेते मोर्चे काढून वातावरण बिघडवत आहेत. ठाकरे-पवार सरकारातील […]
राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुध्द मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा चंग मराठा समाजाने बांधला आहे. मराठा क्रांती […]
जर शेतकरी आंदोलनाच्या आडून भारताचे तुकडे करण्याची इच्छा धरणाऱ्या ‘तुकडे-तुकडे ‘ लोकांनी मागून आंदोलनाच्या खांद्यावरून गोळी चालवली, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. यात […]
कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अटक केली. महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव ठाकरे […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App