विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्थलांतरित मजूर, कामगारांच्या प्रवास खर्चावर राजकीय गदारोळ सुरू झाला असताना रेल्वे मंत्रालयाने खुलासा करून राजकीय पक्षांच्या दाव्यांची हवा काढून घेतली […]
१२ डिसेंबररोजी राज्यसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या, की गांधीनगरचे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हे काही देशातील एकमेव नसेल. ही ‘गिफ्ट’ फक्त गांधीनगरच्या ‘गिफ्ट सिटी’साठी नाही. […]
काश्मीर खोर्यातील हंदवाडा येथे दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेल्या अधिकारी आणि जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. […]
विशेष प्रतिनिधी लखनौ : कोरोना बाबत चीनच्या लपवाछपवीनंतर त्या देशातून बाहेर पडण्याची तयारी जपान, अमेरिका, कोरियाच्या कंपन्यांनी वेगाने सुरू केली असून या कंपन्या भारताकडे सुरक्षित […]
विशेष प्रतिनिधी रवींद्रनाथांचा बंगाल ते ममतांचा बंगाल प्रवास संपूर्ण देश एकजूट होऊन कोरोनाशी लढत असताना ममतांच्या बंगालमध्ये चाललंय काय? ममता सरकारचे कोरोनाग्रस्तांचा आकडा लपविण्याचे प्रकार […]
विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात स्थलांतरित मजूर, कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी राज्याच्या अंतर्गत प्रवास मोफत करण्याची घोषणा येडियुरप्पा सरकारने केली आहे. आज ३ मे पासून […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : बांगला देशाचे निर्माते आणि पहिले अध्यक्ष वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांची १९७५ मध्ये गोळ्या घालून हत्या करणारा रिसालदार मुसलेमुद्दीन याला पश्चिम […]
विशेष प्रतिनिधी मालेगाव : शहरात कोरोनाचा फैलाव थांबायचे नावच घेत नाहीये. शहराची एकही दिशा कोरोनाच्या फैलावापासून सुटलेली नाही. शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : “सॉरी, मोदीजी. रात्री सव्वा बारा वाजता फोन केला. पण मला उद्या सकाळ पर्यंत कोरोना चाचणी किट्स भूवनेश्वरमध्ये पाहिजे आहेत. प्लीज […]
सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणाबद्दल विरोधकदेखील ज्यांचे खुलेपणाने कौतुक करतात त्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ट्रोल केले जात […]
चीनी व्हायरसच्या संकटातच संधी शोधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकांचा धडाका सुरू केला आहे. गेल्या तीन दिवसांत प्रत्येक मोठ्या क्षेत्राबरोबर पंतप्रधानांनी संवाद साधला आहे. यातून […]
चीनी व्हायरस विरुध्दच्या संकटात सर्वाधिक फटका गोरगरीब महिलांना बसला आहे. त्यांना यातून काहीसा दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खातेदार महिलांना दर महिन्याला ५०० […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना दिलासा दिला असल्याची बातमी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व कापसाची खरेदी भारतीय कापूस महामंडळाने […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App