खलिस्थानवादी फुटीरतावादी संघटनेनेभारतीय लष्करातील शीख सैनिकांना भारताविरोधात बंड करण्यासाठी चिथावणी देण्याचा कट रचला होता,असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वेगळ्या […]
पश्चिम बंगालमध्ये प्रचारदौºयावर असताना भाजपाचे राष्टीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणिस कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]
विशेष प्रतिनिधी येवला : स्वार्थी छगन भुजबळ आपला स्वार्थ साधण्यात पटाईत आहे. अगदी काळानुरूप जुळवून घेणारे भुजबळ हे आपल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांच्या पावलांपाऊल ठेवून वागण्यात मागे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेले काही दिवस मेन स्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियात चर्चेत असलेले राजधानीतले शेतकरी आंदोलन गायब झाले आहे. गेल्या आठ तासांमधील […]
नव्या संसदेची नवी आव्हाने कोणती? ती पेलण्याची कोणत्या पक्षांची तयारी आहे? जुने घराणेशाहीशी प्रतिबध्द राजकारण नव्या संसदेला पुरे पडेल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर त्या राज्यातून “बेंगॉल सपोर्टस बीजेपी” हा ट्रेंड सोशल मीडियावर […]
नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्याचा विरोधकांकडून अद्याप निषेध नाही वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला आहे. […]
मानवाधिकारावर ममतांच्या ट्विटनंतर काही वेळातच हिंसक राजकारणाचे स्वरूप उघडे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात असताना हल्ला वृत्तसंस्था डायमंड हार्बर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकीकडे […]
पवारांसाठी गांधी परिवार एक पाऊल मागे घेण्याची महाराष्ट्रात चर्चा देशात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन […]
तुम्हाला राष्ट्रपतींकडून अपेक्षा नाहीत; तुम्ही हफीज सईद, झाकीर नाईककडूनच अपेक्षा करा वृत्तसंस्था नवी दिल्ली : कृषी कायद्यांवरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह राष्ट्रपतींवर अविश्वास दाखवायला गेले […]
कोरोनामुळे निर्णय वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीबीएसईने कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम 30% कमी केला आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी सांगितले. बोर्डाने गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा […]
भारताने १९७१ मध्ये बांग्ला देशमध्ये पाकिस्तानवर दैदिप्यमान विजय मिळविला. तब्बल ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना दाती तृण धरून शरण आणले. या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची तयारी […]
पाकिस्तानी सैन्याने १९७१ मध्ये बांग्ला देशात दोन लाख महिलांवर बलात्कार केला होता. ३० लाखांहून अधिक लोकांना ठार मारले. मानवी इतिहासातील हा सर्वाधिक क्रुर अध्याय होता. […]
चीनमधील कम्युनिस्ट सरकारकडून उईघर मुस्लिमांवर अत्याचार करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. डाटाचा वापर करून कट्टर मुस्लिम शोधले जात असून त्यांची रवानगी दूरवरच्या शिबिरांमध्ये […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App