देवेंद्र फडणवीसांबद्दल रिपोर्टिंग करताना आणि बातम्या चालवाताना त्यांची निवड कशी करण्यात आली, मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ नेते. विशेष प्रतिनिधी मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून माध्यमे विशेषतः मराठी […]
सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. […]
ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. […]
पाकिस्तानची भुकेकंगाली वाढली असून एकेकाळचा घनिष्ठ मित्र असलेल्या सौदी अरेबियाकडून सातत्याने कर्ज चुकविण्याचा लकडा लागत आहे. त्यामुळे चीनकडून कर्ज घेऊन चुकविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे […]
मराठा आरक्षण देतो सांगून सरकारने कोणतीही कृती केली नाहीये. मुख्यमंत्री पोकळ आश्वासन देत आहेत. दुसऱ्या बाजुला ओबीसी नेते मोर्चे काढून वातावरण बिघडवत आहेत. ठाकरे-पवार सरकारातील […]
राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुध्द मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा चंग मराठा समाजाने बांधला आहे. मराठा क्रांती […]
जर शेतकरी आंदोलनाच्या आडून भारताचे तुकडे करण्याची इच्छा धरणाऱ्या ‘तुकडे-तुकडे ‘ लोकांनी मागून आंदोलनाच्या खांद्यावरून गोळी चालवली, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. यात […]
कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अटक केली. महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव ठाकरे […]
देशात ९० च्या दशकातील शेतकरी आंदोलनाचा चेहरा असलेले महेंद्रसिंह टिकैत यांचे स्वप्न नवे कृषि कायदे आणून भारतीय जनता पक्षाने पूर्ण केले. मात्र, आता महेंद्रसिंह यांचा […]
मलेशियामधील रोहिंग्या दहशतवादी संघटना भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार भारतात हल्ला करण्यासाठी ही संघटना महिलेचा वापर करण्याची शक्यता आहे. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा वर्षांत शिख समाजासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यातील १३ निर्णय अत्यंत महत्वाचे होते. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिख समाज पंतप्रधान […]
दिल्लीत सुरू शेतकरी आंदोलनात देशविघातक शक्ती घुसल्या आहेत, हे स्पष्ट होत आहे. आंदोलनातील डाव्या संघटनांच्या महिला ‘हाय हाय मोदी मर जा तू’ असे म्हणत आहेत. […]
रामदास आठवलेंचा काँग्रेसला न मागता सल्ला विशेष प्रतिनिधी नागपूर : राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास एनडीएच्या फायद्याचेच आहे. त्यांच्यामुळे एनडीएला चांगली संधी मिळते. सध्या […]
युनायटेड पीपल्स पार्टी – भाजपची एकत्रित सत्ता वृत्तसंस्था गुवाहाटी : बोडोलँड परिषदेत १७ वर्षांनी सत्तांतर होते आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंटने परिषदेतले बहुमत दीर्घ काळानंतर गमावले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने अनेक जण आपले राजकीय द्वेष दाखवू लागले आहेत. काही जण तर पुरस्कारवापसीची धमकी देऊ लागले आहे. […]
कॉंग्रेस आणि डावे पक्ष शेतकऱ्यांच्या वेशभूषेत लपून कृषी कायद्यांविरोधात आंदोलनात बसले आहेत. या देशविरोधी शक्ती शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार […]
अयोध्येतील नियोजित श्रीरामजन्मभूमी मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार आहे. संक्रांतीपासून त्याचे निधी संकलन सुरू होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव […]
मोदींशी लढताना विरोधकांची स्ट्रॅटेजी जुनी, राजकीय हत्यारेही जुनी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाचा देशा – परदेशात भरपूर बोलबाला असला तरी त्यात “मिसिंग” असलेल्या […]
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील महत्त्वाचा निष्कर्ष आरोग्यात गुणात्मक सुधारणा, आरोग्य – स्वच्छताविषयक जाणीव वाढली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने सुक्ष्म आणि जमिनीस्तरावरचा […]
बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रमाचा विचका विशेष प्रतिनिधी बीड : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसाचे कार्यकर्त्यांना एवढे भरते आले होते की आपण काय […]
पवारांच्या राजकारणाची ही तर सुरवात, पाटलांचा नवा दावा विशेष प्रतिनिधी मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आनंदाच्या भरत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. बीडमध्ये स्टेजवर तरूणांची […]
करार होऊनही शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यास नकार देणाऱ्या कंपनीवर कारवाई विशेष प्रतिनिधी भोपाळ : एका बाजुला दिल्लीमध्ये नव्या कृषि कायद्याला विरोध होत असताना मध्य प्रदेशातील […]
कृषी कायद्यात बदल करण्यास तयार, शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे; कृषी मंत्र्यांचे आवाहन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आक्रमक आहेत. त्यांनी दिल्ली चलो आंदोलनाची जोरदार तयारी […]
विरोधी पक्षाचे नेते आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. शेतकºयांचे आंदोलन देशविरोधकांकडून हायजॅक करण्यात आले आहे असा आरोप केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी केला […]
चिल्ला सीमेवर धरणे आंदोलन करत असलेल्या शेतकºयांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी चर्चा केली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App