आंदोलनातील सर्व पीडित कुटुंबांना कोणत्याही अटीशिवाय प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याची विनंतीही केसीआर यांनी केंद्र सरकारला केली आहे.Big announcement from the Telangana government […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मोदी सरकारच्या स्टार्ट अप इंडियामुळे अनेक तरुणांना आपली प्रतीभा दाखवता येत आहे.अशाच एका नवीन स्टार्टअपला (Thaely Startup) चक्क आनंद महिंद्रा यांनी […]
वृत्तसंस्था मुंबई: भारतीय नौदलाला INS विशाखापट्टनमच्या (INS Visakhapatnam) रुपाने आणखी एक अस्त्र मिळणार आहे. प्रोजेक्ट १५ B वर्गातील ही पहिली युद्धनौका आहे. INS विशाखापट्टनम ही […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भोपाळमध्ये राणी कमलापति रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले. याचे नाव पूर्वी हबीबगंज रेलवे स्टेशन होते आता त्याचे नामकरण करून […]
बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना PAK VS BAN: Shahin Afridi’s anger! As he hit a six, he threw the ball to the Bangladesh […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपले मोठे भाऊ म्हणणारे कॉँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिध्दू यांच्यावर चोहोबाजुने टीका होत आहे. हजारो भारतीयांचे […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : तीन कृषि कायद्यांच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या लढाईतून सुरू होती. कृषि कायद्यांमध्ये शाईशिवाय काहीही काळे नव्हते, असे माजी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) खात्याला केंद्रीकृत आयटी प्रणालीला मान्यता देण्याचा निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पती दहशतवादी हल्यात शहीद झालेले. दोन मुलांची जबाबदारी. पण रक्तातच देशसेवा असल्याने पत्नीने लष्करी अधिकारी होऊन अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे.जम्मू-काश्मीरात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी कोणाचाही धर्म बदलविण्याची गरज नाही. परंतु, आपल्या लोकांचाही धर्म कोणाला बदलवू देऊ नका असे आवाहन राष्ट्रीय […]
विशेष प्रतिनिधी रायपूर : गरीबीचा फायदा घेऊन आदिवासींच्या होणाऱ्या धर्मांतराविरुध्द छत्तीसगडच्या राजघराण्यातील प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन घरवापसी […]
विशेष प्रतिनिधी सातारा : एकेकाळी स्थानिक प्रश्नावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर चिडणारे आणि आपल्याला राष्ट्रीय प्रश्नावर विचारा असे म्हणणारे शरद पवार आता चक्क जिल्हा बॅँक निवडणुकीच्या […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : ट्विटरवर मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर आशिष नावाच्या एका व्यक्तीने नुकताच एक खुलासा केला आहे. जेव्हा तो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेला होता, […]
विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खंडणी व नोकरी मिळवण्यासाठी बनावट जातप्रमाणपत्र बनवल्याचा आरोप होत आहे. पण, आता त्यांच्या नावावर […]
विशेष प्रतिनिधी राजस्थान : राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारमधील काँग्रेसच्या सर्व हायकमांडमधील सर्व मंत्र्यांनि आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे स्वीकारण्यात आलेले आहेत. ह्या परिस्थीती […]
वृत्तसंस्था लखनऊ : कृषी कायदे मागे घेणे असो अथवा लखीमपुर हिंसाचाराचा मुद्दा असो काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना फक्त राजकीय पोळ्या भाजण्यात रस आहे, असा […]
विशेष प्रतिनिधी झारखंड : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे हे आजकालचा एक नवीन ट्रेंड आहे. प्रत्येक जोडप्याला लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून पाहायचं असतं. थोरामोठ्यांना […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर एकापाठोपाठ एक हल्ले सुरू केले आहेत. सोनिया, राहुल आणि […]
GST rates : जानेवारी 2022 पासून रेडिमेड कपडे, टेक्सटाइल आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होणार आहे. सरकारने तयार कपडे, टेक्सटाइल आणि फुटवेअर यांसारख्या तयार उत्पादनांवरील […]
Navjot Singh Sidhu : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानप्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान […]
वृत्तसंस्था लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केले. आता त्यापुढची मागणी उठली असून केंद्राने लागू केलेले नागरिकत्वाचा संदर्भातले कायदे सीएए आणि […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतर विरोधी पक्ष वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावरही अनेक प्रकारचे मीम्स सुरू आहेत. शिवसेनेचे फायरब्रँड नेते […]
‘स्वच्छ सर्वेक्षण-2021’च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहर सलग पाचव्यांदा पहिले ठरले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज विजेत्यांना सन्मानित केले. स्वच्छ सर्वेक्षण-2021 […]
केंद्राने तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. वरुण गांधी यांनी पत्रात मागणी […]
flood in Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील चित्तूर आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे जगप्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वराचे निवासस्थान असलेल्या तिरुमला येथे पूरसदृश परिस्थिती […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App