आर्थिक सुधारणांचे बजेट मांडताना किती अवघड असते, याचे प्रत्यंतर आज काँग्रेस नेत्यांच्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया वाचताना येत आहे. एकेकाळी देशाला सुधारणावादी अर्थमंत्री आणि त्यांना पाठिंबा देणारे […]
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सध्या सुरू असताना प्रसारमाध्यमांनी 2022 – 23 चा अर्थसंकल्प हा “निवडणूक अर्थसंकल्प” असेल असा […]
नाशिक : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पात काही विशेष सवलती या राज्यांच्या दृष्टीने देण्यात […]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाच्या काळात पाच अर्थसंकल्प मांडले. परंतु त्यातला 2022 – 23 या वर्षाचा अर्थसंकल्प बारकाईने पाहिल्यावर एक बाब स्पष्ट होते, […]
“इथून पुढे महाराष्ट्रात भाजपचे राज्य कधीही येणार नाही. भाजपचा मुख्यमंत्री कधी होणार नाही. महाविकास आघाडी हेच महाराष्ट्राचे भवितव्य आहे,” असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय […]
राष्ट्रवादीचे खासदार, सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेची भूमिका केल्याने महाराष्ट्रात वादळ उठले आहे. या वादळाच्या अनेक […]
राष्ट्रवादीचे खासदार, सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेची भूमिका केल्याने महाराष्ट्रात वादळ उठले आहे. या वादळाच्या […]
“गोव्याचा सांगावा आणि ममतांचा संदेश” हे शीर्षक वाचून कोणालाही संबंधित विषय हा फक्त गोवा विधानसभा निवडणूकीपुरता मर्यादित आहे, असे वाटेल. परंतु ते तसे नाही. गोव्याचा […]
शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत सध्या काँग्रेस पक्षावर खूपच चिडलेले दिसत आहेत. गोव्यात त्यांनी खूप मोठी शिष्टाई करूनही शिवसेनेची राजकीय डाळ काँग्रेसच्या नेत्यांनी शिजू दिली […]
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात “उंच” कोण? “खुजे” कोण? याची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतीच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]
उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. भरभक्कम बहुमतात सत्ताधारी असूनही भाजपमधून एका पाठोपाठ एक बडे नेते बाहेर पडताना दिसत आहेत. ते […]
उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाची राजकीय अवस्था सर्वात बिकट असताना पक्षाने एक धाडसी निर्णय घेऊन जास्तीत जास्त महिलांना निवडणुकीत तिकीट दिले आहे. वास्तविक ही घोषणा दोन […]
नाशिक: जगभरातल्या करोडो राम भक्तांच्या स्वप्नातले श्रीराम जन्मभूमी मंदिर सध्या अयोध्येत उभारले जात आहे. हे मंदिर नेमके कसे साकारले जात आहे त्याचा एक विलक्षण पट […]
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उत्साह आहे. “भाजपमध्ये गळती, समाजवादीत भरती”, अशी सध्या उत्तर प्रदेशातली राजकीय अवस्था असल्यामुळे अखिलेश […]
पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर, शास्त्री, इंदिरा गांधी हे हिमालयाच्या उंचीचे नेते होते. ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. परंतु असे अनेक मोठे नेते होते, ते पंतप्रधान पदापर्यंत […]
संकटे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येत असतात. संकटातील वाईट वेळ व्यक्तीला नवीन काही शिकवून जात असते. आर्य चाणक्यांच्या मते, संकटाच्या वेळी व्यक्तीला आपल्या जवळील व्यक्ती कोण […]
मेंदूचा प्रमस्तिष्क हा भाग फार महत्वाचा मानला जातो. कारण यातून शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांवर पर्यायाने साऱ्या शरीरावरच नियंत्रण ठेवले जात असते. प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वांत […]
कॉम्युटर अर्थात संगणकाने सध्या सारे मानवी जीवन व्यापले आहे. त्याच्या मदतीशिवाय सध्या पानही हलत नाही असी स्थिती आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर संगणकाचा मोठा प्रभाव आहे. […]
जगात श्रीमंत झालेल्या लोकांकडे एक महत्वाचा गुण असतो तो म्हणजे मिळालेला पैसा ते फार योग्य पद्धतीने वापरतात, खर्च करतात, गुंतवतात. यालाही एक कसब लागते. कमावलेले […]
प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात सकाळी होते व रात्री दिवस संपतो. पण खरे पाहिले तर तुम्ही कोणत्या संस्कृतीमध्ये राहता व वाढता त्यावर दिवसाची सुरुवात ग्राह्य धरली जाते. […]
पश्चिम बंगाल मधून येऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्याच्या राजकारणात पायरोवा करू शकतात. पण गोव्यापासून हाकेच्या अंतरावरील महाराष्ट्रातल्या दोन प्रादेशिक पक्षांची डाळ […]
गोव्यात काँग्रेसच्या मदतीने राजकीय चंचुप्रवेश करण्याचा मनसूबा शिवसेनेने आखला होता. पण तो काँग्रेसने एका झटक्यात फेटाळून त्या पक्षाला त्याची “प्रादेशिक मर्यादा” दाखवून दिली.महाराष्ट्रात महाविकास आघाडी […]
आज भावनिक बुद्धिमत्ता आणि सुखसमाधान असलेले यशस्वी जीवन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इतकेच नव्हे तर भावनिक बुद्धिमत्ता ही सुखी जीवनाची मोजपट्टी म्हणावी लागेल. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App