प्रतिनिधी नागपूर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणात ए. यु. अर्थात आदित्य ठाकरे यांच्या फोनवरून 44 फोन कॉल रिया चक्रवर्तीला गेल्याच्या खळबळजनक […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत महाविकास आघाडीच्या आज 17 डिसेंबर 2022 रोजी शनिवारी होणाऱ्या महामोर्चाच्या नियोजनाचा आढावा घेतला, तर एक बाब स्पष्ट होते आहे, ती […]
प्रतिनिधी पुणे : भूविज्ञान आणि पुरातत्त्व विज्ञान यांची उत्तम सांगड घालून अनेक चकित करणारी भू रहस्ये शोधून काढणारे ज्येष्ठ भू पुरातत्त्व वैज्ञानिक डॉ. शरद राजगुरू […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या साधारण महिना – पंधरा दिवसातली अवस्था बघितली तर शीर्षकात म्हटल्याप्रमाणे विरोधकांचे बाऊन्सर्स आणि गुगली वगैरे सुरू आहेत. पण […]
विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्यातील कार्यालय म्हणजे मोतीबाग. हे मोतीबाग कार्यालय नव्या, भव्य रूपात लवकरच साकारणार आहे. त्या निमित्ताने मोतीबागेशी संबंधित काही […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर आणि गोव्याच्या दौऱ्यात केलेल्या जाहीर भाषणांमधून एक बाब स्पष्ट होते आहे, ती म्हणजे मोदींना विरोधकांचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बरे झाले हिमाचल मध्ये भाजपचा “नैतिक विजय” नाही झाला, पण रामपूर आणि कुडनीचा संदेश काय??, हे शीर्षक थोडे विचित्र वाटेल. […]
प्रा. संजय साळवे (नाशिक) स्वामी विवेकानंदानी मन, मनगट आणि मेंदू यांच्या संतुलित विकासाला शिक्षण असे म्हटले आहे. ह्याच अर्थाने शिकण्याच्या, संघर्षाच्या आणि एकजुटीच्या डॉ. बाबासाहेब […]
देशातील सर्व समाजाचा अभ्यास करत असताना, सर्व जाती पंथाचा अभ्यास करण्यासाठी त्यामध्ये समरस होऊन समानता सर्व जाती व्यवस्थेत कशी आणता येईल व हा सर्व समाज […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवर बोलताना भाषणात नेहमी एका मुद्द्याचा […]
विशेष प्रतिनिधी काँग्रेसचे निष्नेहरूकरण!!… शब्द थोडा अवघड आहे. पण हीच वस्तुस्थिती आहे. काँग्रेस ज्या नेहरू मार्गाने पुढे वाटचाल करत होती, तिला 2014 नंतर अवरोध उत्पन्न […]
नैसर्गिक प्रेरणा दाबून ठेवणारी डावी विचारसरणी अंगिकारल्याने चीनी जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला आणि जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कणभरही पर्वा न करणारी चीन मधील हुकूमशाही मूळे […]
विशेष प्रतिनिधी पुणे : विक्रम गोखले गेल्याची बातमी रात्री आली, पण धक्का नाही बसला. कारण ते आजारी असल्याची, प्रकृती गंभीर असल्याची बातमी आधीच वाचली होती. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत जरी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अवामानकारक उद्गार काढले असले, तरी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या ऐन भरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात आयते कोलीत दिल्याची टीका […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांचा अपमान करून शिवसेना उबाठा अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पूर्ती राजकीय […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : आज 17 नोव्हेंबर 2022 बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन या स्मृतिदिनानिमित्त वाद रंगलाय आणि गदारोळ चाललाय, तो सावरकर ते बाळासाहेब गोमूत्र […]
विशेष प्रतिनिधी “इतिहासाची पुनरावृत्ती; दोन नातू एकत्र; माध्यमे मात्र रंगवताहेत आभासी चित्र!!” हे कालपासून म्हणजे 11 नोव्हेंबर 2022 पासून मराठी माध्यमांमध्ये घडत आहे. कारण आदित्य […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जी शिव्या शेरेबाजी केली, त्यातून महाराष्ट्रात मोठी राजकीय राळ […]
विशेष प्रतिनिधी मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतून सुरुवात, उत्तर प्रदेशात अयोध्येतील कारसेवकांवर गोळीबार, सोनिया गांधींना राजकीय फाऊल ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमधील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी एका धर्मांतर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या […]
महाराष्ट्रातील शिवसेनेवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शनिवारी मोठा निर्णय दिला. ECIने पुढील आदेशापर्यंत शिवसेनेचे नाव आणि चिन्हावर बंदी घातली […]
खोकला असला की आपण सर्वच कफ सिरप घेत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का खोकल्याच्या पहिल्या सिरपची निर्मिती कधी झाली? ते कुठे बनवले गेले? त्यात […]
हरियाणामध्ये बनवलेल्या चार कफ सिरपवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या कफ सिरपमुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल […]
विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती??, अशी स्थिती आहे. कारण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर काँग्रेस आणि […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App