प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी सध्या खासगी परदेश दौऱ्यावर आहेत. परंतु, परदेशातूनही त्यांचे देशांतर्गत घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. त्यांनी देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत यंदा युवकांना रोजगार मिळेल. महागाई कमी होईल. शेतकरी आनंदी राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Rahul Gandhi pays close attention to domestic affairs from abroad; Happy New Year to the countrymen and other tweets !!
I wish that the new year brings health and happiness for everyone. Hoping that this is a year of empathy, equality and unity. #Happy2022 — Rahul Gandhi (@RahulGandhi) January 1, 2022
I wish that the new year brings health and happiness for everyone.
Hoping that this is a year of empathy, equality and unity. #Happy2022
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 1, 2022
त्याच बरोबर वर्षाअखेरीस माता वैष्णो देवी मंदिरातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. याविषयी शोकसंदेश देखील त्यांनी ट्विट केला आहे. माता वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरीत जे भाविक मरण पावले त्यांच्या नातेवाईकांशी मी सहसंवेदना व्यक्त करतो, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
त्यापूर्वी राहुल गांधींनी चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 नावे बदलून चिनी भाषेत ठेवली याविषयीचे ट्विट केले आहे. नुकताच आपण 1971 च्या युद्धातील भारताच्या विजयाचे 50 वे वर्ष साजरे केले. परंतु आपण अधिक कणखर राहिले पाहिजे, हा संदेश “या बातमीतून” आपण घेतला पाहिजे, असे म्हणत राहुल गांधी यांनी अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे चीनने बदलल्याची बातमी ट्विट केली आहे.
माता वैष्णोदेवी मंदिर में हुई भगदड़ की दुर्घटना दुखद है।मृतकों के परिवारजनों को मेरी शोक संवेदनाएँ। घायलों के जल्द स्वस्थ होने की कामना है।🙏 — Rahul Gandhi (@RahulGandhi) January 1, 2022
माता वैष्णोदेवी मंदिर में हुई भगदड़ की दुर्घटना दुखद है।मृतकों के परिवारजनों को मेरी शोक संवेदनाएँ। घायलों के जल्द स्वस्थ होने की कामना है।🙏
राहुल गांधी हे नेहमीप्रमाणे नववर्षाच्या सुरुवातीला परदेशात असले तरी त्यांचे देशांतर्गत घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. त्यातूनच त्यांनी वरील ट्विट केल्याचे दिसून येत आहे.
अभी कुछ दिनों पहले हम 1971 में भारत की गौरवपूर्ण जीत को याद कर रहे थे। देश की सुरक्षा और विजय के लिए सूझबूझ व मज़बूत फ़ैसलों की ज़रूरत होती है। खोखले जुमलों से जीत नहीं मिलती! pic.twitter.com/U2KMcujVry — Rahul Gandhi (@RahulGandhi) December 31, 2021
अभी कुछ दिनों पहले हम 1971 में भारत की गौरवपूर्ण जीत को याद कर रहे थे।
देश की सुरक्षा और विजय के लिए सूझबूझ व मज़बूत फ़ैसलों की ज़रूरत होती है।
खोखले जुमलों से जीत नहीं मिलती! pic.twitter.com/U2KMcujVry
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 31, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App