ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंकजा यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे. PANKAJA MUNDE PRESS: What’s going on in your Maharashtra? That’s what people ask me; Pankaja Munde targets state government over OBC reservation
विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुमच्या महाराष्ट्रात चाललयं काय ? असं लोक मला विचारतात, या शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे . त्या मुंबईत भाजप मुख्यालयात आज मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होत्या. ‘महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य म्हणून संपूर्ण देशाचे लोक बघत असतात. आज राज्याची परिस्थिती बदललीये. पूर्वी लोक महाराष्ट्राचं उदाहरण घेऊन काम करत होते. आता मात्र लोक मला विचारतात की तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App