विशेष प्रतिनिधी
कोलकाता : “मुख्यमंत्री ममता बँनर्जी या कोरोनाचा मुकाबला करताना नापास झाल्या आहेत. त्यांची सर्व वर्तणूक या अपयशापासून लोकांचे लक्ष दूर हटविण्यावर केंद्रीत झाली आहे. त्या स्वत:ला कायद्याच्याही वर समजायला लागल्या आहेत. पण राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून मला त्यांना काही मुद्दे सुनवावे लागत आहेत,” अशा कडक शब्दांत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी सहा पानी पत्र मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांना पाठविले आहे. राज्यपाल – मुख्यमंत्री यांच्यातील घटनात्मक संबंधांवरही या पत्रात प्रकाश टाकण्यात आला आहे.
या पत्रातील काही मुद्दे असे :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App