मनी लँडिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कायदेशीर कारवाईचे संकट गडद होताच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फणा काढला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती […]
प्रिया फुलंब्रीकर अखेर भारतवर्षातील “लतापर्व” संपले असले तरी अवकाशातील अगणित तारकांप्रमाणे लतादीदींचे स्वरचांदणे सर्वदूर पसरलेले आहे आणि दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेल्या अलौकिक स्वरांतून त्या अजरामर झालेल्या […]
अडचणीत असणाऱ्यांना मदत करणे हा महाराष्ट्र धर्म हीच महाराष्ट्राची संस्कृती …ह्याची प्रचिती नुकतीच गोवा निवडणुकी पूर्वी आली .. सर्व राजकीय मतभेद बाजूला सारत देवेंद्र फडणवीसांनी […]
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना कथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमला ठोकून काढले. त्या […]
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर वरील चर्चेला उत्तर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने सरकारवर केलेल्या टीकेला “मजबुरीने” उत्तर दिले. “मजबूरी” हा शब्द त्यांनी […]
विशेष प्रतिनिधी लतादीदींच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांच्याविषयी सांगीतिक चर्चा करण्याऐवजी बाकीच्या गोष्टींना जास्त महत्त्व दिले. वाद-विवाद, लतादीदींनी लग्न का केले नाही? लतादीदी आणि आशा भोसले यांच्या […]
प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्य शाहीर कवी गोविंद यांच्या कविता संग्रहाची पाचवी आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. यासह त्यांच्या चरित्राचे, त्यांच्या काव्याच्या समीक्षेचे, वैशिष्ट्य विवेचनाचे […]
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने लतादीदींचे उचित स्मारक उभारण्यासाठी पुढचे पाऊल देखील टाकले […]
Lata Mangeshkar : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. गानसरस्वती असलेल्या लतादीदींच्या चाहत्यांकडून विविध माध्यमांद्वारे शोक व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच […]
Lata Mangeshkar : ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. 8 जानेवारी रोजी त्यांना कोविड झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात […]
Lata Mangeshkar : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यांच्यासोबत हजारो लोकही चालले आहेत. त्यांच्या निधनाने आज सर्वांचे डोळे पाणावले आहेत. Lata […]
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर देशाच्या राजकारणातले दोन राजकीय ध्रुव. या दोन्ही नेत्यांचे एकमेकांशी वैचारिक दृष्ट्या कधी पटलेच नाही. […]
लतादीदींवर आपले वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा प्रचंड प्रभाव होता. त्या अनेक मुलाखतींमध्ये अत्यंत अभिमानाने आणि कृतज्ञतेने वारंवार आपल्या वडिलांच्या देदीप्यमान सांगीतिक वारशाचा उल्लेख करत […]
भूवनेश्वरी असं म्हणतात कलाकार असणं हा त्या नटराजाचा आणि सरस्वतीचा आशीर्वाद आहे. डॉक्टर होणं, इंजिनीयर होणं, किंवा कोणत्याही बाकी क्षेत्रात काम करणं हे शिकूनही करता […]
“हम सिर्फ लता मंगेशकर को जानते है!!”, हे उद्गार होते, विश्वविक्रमी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे. तेही भारतीय क्रिकेट टीमच्या पाकिस्तान दौऱ्यात…!! lata mangeshakar passed away […]
लतादीदींनी आपल्या स्वर्गीय सूरांनी अवघ्या जगाला वेड लावले असले तरी त्यांचे मैत्र लाभण्याचे भाग्य फार थोड्या जणांना मिळाले होते. त्यापैकीच एक मराठीतील कवयित्री शांता […]
लतादीदींवर आपले वडील मास्टर दीनानाथ यांचा प्रचंड प्रभाव होताच, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर मंगेशकर घराण्याची भक्ती आहे. मास्टर दीनानाथ, […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुमारे शंभर जागा लढविणार असलेल्या एमआयएमचा फटका कोणाला बसेल, याची चर्चा उत्तर प्रदेशात सुरू आहे. बिहारमध्ये नितीशकुमार व भाजपला काठावर […]
काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाची सामनाच्या अग्रलेखात वारेमाप स्तुती करण्यात आली आहे. राहुलजींनी मांडलेले मुद्दे कसे मोदी सरकारला घेरणारे आहेत, मोदी […]
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत एका गाडीवर चार गोळ्या झाडल्या गेल्या… गाडीवर दोन गोळ्या झाडल्याच्या खुणा दिसल्या. पण ज्यांच्यावर या गोळ्या झाडल्या, त्यांना हौतात्म्य काही […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : नुकत्याच लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप कधीही कधीही तमिळनाडू जिंकू शकणार नाही,अशी भविष्यवाणी केली होती. राहुल यांच्या […]
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ येत असताना राज्यातील सर्व भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांना निकालाचा अंदाज आलेला दिसतो आहे. त्यामुळे ते एकमेकांविरोधात प्रचार जरी […]
गेल्या 70 वर्षात खान्देशाचा एकही माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. ती अक्षरशः खरी आहे. महाराष्ट्रात फक्त उत्तर […]
Dispute over language : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यात लोकसभेत भाषेवरून वाद झाला. एकेकाळी थरूर यांचे सहकारी असलेले सिंधिया यांनी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App