Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी एसआयटीने आरोपपत्र दाखल केले आहे. 5000 पानांच्या या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा ऊर्फ मोनू भैया याला मुख्य […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : PG पदव्युत्तर वैद्यकीय “नीट” अर्थात प्रवेश परीक्षा संदर्भात एक विनंती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला केली आहे. या परीक्षेसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात मधून काशीमध्ये येऊन लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. काशीचा संपूर्ण कायापालट करू शकतात, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री […]
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहंकारी म्हटले आहे. मलिक म्हणाले की, शेतकऱ्यांच्या संदर्भात पंतप्रधानांना भेटायला गेल्यावर मी पाच मिनिटे त्यांच्याशी भांडलो. […]
शेतकरी आंदोलनानंतर पक्ष स्थापनेची घोषणा करणारा संयुक्त समाज मोर्चा (एसएसएम) अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आम आदमी पक्षाशी युती करण्यावरून संयुक्त समाज […]
देशभरात ओमिक्रॉनचे सावट तर आहेतच, पण डेल्टाचा धोका अजूनही कायम आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने देशभर पसरू लागला आहे. देशाची राजधानी दिल्ली-मुंबईसोबतच पश्चिम […]
१८४८ मध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भिडेवाड्यात शाळा सुरु केली. ती भारतातील मुलीसाठीची पहिली शाळा होती. Minister Smriti Irani greets Savitribai Phule विशेष प्रतिनिधी मुंबई […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज देशभरात विद्यार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे.अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांमध्ये […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तर प्रदेश दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चेत एका खास भेटीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. A promise made […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – ‘हंग्री फॉर कार्गो’ या मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे देशभरात वेगाने पार्सल वाहतूक सुरू आहे. त्यामुळेच एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पांचजन्य’ या नियतकालिकाने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर टीकेची झोड उठविली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित स्वदेशी जागरण मंचानेही या […]
विशेष प्रतिनिधी चियाली (तैवान) – चीनच्या कुरापतीने शेजारी देश त्रस्त झालेले असताना तैवानने आता सीमेवर अमेरिकेकडून मिळालेले अत्याधुनिक एफ-१६ लढाऊ विमाने तैनात केले आहेत. तैवानचे […]
याच श्रेय जात फक्त आसनसोलच्या दीपनारायण नायक यांना , कारण नायक यांनी पश्चिम वर्धमान जिह्यातील 12 गावांतील घरांच्या भिंतींना फळ्यामध्ये रूपांतरित केलंय.Creative fruit on the […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एका आरोग्य अधिकाऱ्याने ओमायक्रॉनला कोरोनावरील नैसर्गिक लस म्हटले आहे. मात्र, अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य अत्यंत धोकादायक आहे, असे मत […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) चमत्कार घडवित जगातील सर्वात उंचीवरून जाणारा रस्ता तयार केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच बॉर्डर […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महिलांचे कायदेशीर विवाहाचे वय १८ वरून २१ करण्यासाठी लोकसभेची समिती नेमण्यात आली आहे. मात्र, या समितीमध्ये केवळ एकच महिला सदस्य […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजय मिळविणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 1985 […]
विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे ३१ डिसेंबरला अपघातमुक्त रात्र करण्यासाठी पोलीसांसह गुवाहाटीच्या रस्त्यावर उतरले होते. नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर मद्यपान करून […]
विशेष प्रतिनिधी श्रीनगर : घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला भारतीय लष्कराने ठार मारले. मात्र, मानवतेच्या भूमिकेतून पाकिस्तानला हॉटलाईनवर निरोप देऊन त्याचा मृतदेहही घेऊन जाण्याची परवानगी दिली. […]
विशेष प्रतिनिधी बेळगाव : महाराष्ट्र आणि खासकरून मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कडक निर्बंध आणि खबरदारी बाबत आदेश दिले आहेत. सीमावर्ती भागातील चेकपोस्टवर कोविडचे दोन डोस […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश डिजीटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेशात इंटरनेट एक्सचेंज, तंत्रज्ञान पार्क आणि उद्योजकता केंद्रे उभारण्याची प्रक्रिया […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद असणाऱ्या स्टार्टअप उद्योगांमध्ये भरपूर पोटेन्शियल असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांनी जास्तीत जास्त स्टार्ट योजनांमध्ये […]
रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) सदस्या आशिमा गोयल यांचा विश्वास आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर जगात सर्वाधिक असेल. त्या म्हणाल्या की, भारतीय […]
कोरोना महामारीच्या काळातही रेल्वेने चांगली कमाई केली. 2020-21 या कोरोना व्हायरस वर्षात त्यांनी तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांच्या शुल्कातून 500 कोटींहून अधिक कमावले. या वर्षात […]
प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या किसान रेलची खेप आज जालन्यातून आसामकडे रवाना झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App