विशेष प्रतिनिधी चेन्नई : द्रमुकच्या दोन कार्यकर्त्यांना सरकारी कँटीनमध्ये धुडगूस घालून जयललिता यांचे छायाचित्र असलेले फलक काढून फेकून दिल्याचे व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाले.In tamilnadu post […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राला कोव्हिशिल्डचे नऊ लाख डोस मिळाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभर पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार, त्यापाठोपाठ सर्वोच्च न्यायालय आणि आता तर […]
विशेष प्रतिनिधी शिवसागर : आसामच्या शिवसागर मतदारसंघातील सीएए विरोधी आंदोलक आणि तुरुंगात असणारे राइजोर पक्षाचे संस्थापक अखिल गोगोई यांनी विधानसभा निवडणूक जिंकली आहे.Akhil gogoi win […]
Maratha Reservation : मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही. म्हणून त्यांना आरक्षित कॅटेगरीत गृहीत धरता येणार नाही, असे परखड मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले […]
वृत्तसंस्था तिरुअंनतपुरम : देशातील सर्वात सुशिक्षित आणि देवभूमी असलेल्या केरळ राज्याने वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे.Salute to the nursing staff: Vaccination in Kerala in […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – मराठा आरक्षणात वकील देण्यापासून ते वकील सुनावणीस गैरहजर राहण्यापर्यंतचे सुप्रिम कोर्टात जेवढे म्हणून घोळ घातले त्या घोळांना महाराष्ट्रातले ठाकरे – […]
वृत्तसंस्था जम्मू : जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कोविड -19 वॉरियर्सना खास आर्थिक प्रोत्साहन मंजूर केले.Corona Warriors […]
मुंबई उच्च न्यायालयात तत्कालीन फडणवीस सरकारने दिलेलं मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरी आरक्षण कायम ठेवलं होतं. मात्र याविरोधात काहींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर मराठा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा निकाल देत सुप्रिम कोर्टाने सध्याच्या स्वरूपातले मराठा आरक्षण रद्द ठरविले आहे. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार […]
इंडिया टुडे वृत्तवाहिनीला ‘एम्स’चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील परिस्थिती, त्यामागील कारणे, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन आणि कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत भूमिका […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचे काम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवावी, अशी आग्रही मागणी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराज्यात जाणाऱ्या निरोगी प्रवाशांना आरटीपीसीआरची सक्ती करू नका, अशी सूचना आयसीएमआरने केली आहे. Corona Advisory: Healthy passengers traveling abroad do not […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आजचा दिवस ‘ एक मराठा लाख मराठा’ने गाजलेल्या मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक ठरणार आहे . मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या […]
प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी ही […]
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमध्ये २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लशींची टंचाई निर्माण झाल्याने इतर देशांना लस पुरविण्यात अडचणी येत आहेत. […]
कोरोनाच्या संकटात माणुसकीचे दर्शन घडत आहे. राजस्थानातील पाच युवकही कोरोना रुग्णांसाठी देवदूतासारखे धावून आले आहेत. आपल्या मोटारीलाच त्यांनी अॅम्ब्युलन्स बनविले असून गरजूंना ऑक्सिजन देत आहेत.Five […]
आंध्रप्रदेशात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. त्याला एपी स्ट्रॅन आणि एन440के असे नाव देण्यात आले आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूक्लर बायोलॉजी चे […]
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. त्यामुळे टाटा समूह विमानाद्वारे परदेशातून 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स भारतात आणणार […]
कोरोनामुळे माता-पित्यांचे छत्र हरपलेल्या अनाथांची माहिती पोलीसांना द्या, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी केले आहे.अनाथ मुलांच्या योग्य पुनर्वसनासाठी एक […]
कोरोना रुग्णांची संख्या देशात वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन […]
कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारताने केलेल्या मदतीच्या कृतज्ञतेने भारताचा प्रामाणिक मित्र असलसेल्या ईस्रायलने कोरोनाच्या संकटात मदतीचा ओघ सुरू केला आहे. ऑक्सिजन जनरेटर्स आणि रेस्पेरेटर्रस पाठविण्यास सुरूवात […]
देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात ३५ टक्के वाढ झाली आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. कंपनीला ५३७३९ कोटींचा […]
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तृणमूल कॉँग्रेसने प्रचंड हिंसाचार सुरू केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. दिल्लीतील भाजपाचे खासदार परवेश साहिब […]
पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री पत्रापत्री करत आहे. मात्र, धडाकेबाज निर्णय घेणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार आणि त्यांच्या […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App