कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कष्ट आणि प्रयत्न करत राहणे खुप आवश्यक आहे. परिश्रम केले नाही तर यश मिळत नाही. काही लोक यश मिळवण्यासाठी शॉर्ट कट […]
शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव मेंदूच असतो. त्याचे कार्य इतके अव्याहतपणे कसे चालते याचे कोडे अजूनही जगभरातील तज्ञांना उलगडलेले नाही. शरीराच्या निरनिराळ्या भागांपासून येणाऱ्या संवेदनांची क्षेत्रे […]
सारे जग केवळ एकाच गोष्टीभोवती गिरक्या् घेतंय, ते म्हणजे श्री म्हणजेच वैभव, ऐश्वर्य. तुम्हाला ज्ञानाची लालसा असते, सुखाची असते, सौंदर्य, धन, यश, प्रगती ज्या कशाची […]
खरे सांगायचे तर यशाची काहीही गुपिते नसतात, हेच यशाचे खरे गुपीत आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यशाची गुणवैशिष्ट्ये अनुवंशिक नसतात. तर ती कृतीतून मिळवावी लागतात. यश […]
सकाळी केलेल्या नाष्ट्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी काही खाल्ले, तर तुमची जाडी वाढण्याचा संभव असतो. लठ्ठपणा आणि दुसऱ्या टप्प्यातील मधुमेह असलेल्या व्यक्तींनी अधिक ऊर्जा देणारा नाष्टा सेवन […]
काँग्रेस पक्षाची प्रकृती आता तोळामासा होऊनही पक्षातली गटबाजी संपलेली नाही उलट ती अधिक उफाळली आहे. एकेकाळचा “वाघ्या” असलेला पक्ष आता “पाग्या” झाला तरी त्याचा “येळकोट […]
कोणत्याही क्षेत्रात आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पाडायची असेल, यश मिळवायचे असेल तर संवाद प्रक्रियेला अनन्साधारण महत्व असते. ज्यांना हे महत्व कळते ते त्यांच्या क्षेत्रात यशाला गवसणी […]
मेंदूच्या चार पोकळ्यांमध्ये असलेला एक विशिष्ट प्रकारचा द्रव. या द्रवात ग्लुकोज, कॅल्शिअम, प्रथिने, सोडियम असे काही घटक असतात. हा द्रव शरीराच्या कोणत्याही कामासाठी अतिशय महत्त्वाचा […]
आपला मेंदू हा जीवनातील अनेक भल्याबुऱ्या आठवणींचा खजिना असतो. आपली बुद्धीही मेंदूच्या स्मरणशक्तीवर मापण्यात येते. या आठवणी तसेच बुद्धीसंबंधीची स्मरणरूपी माहिती आपल्या मेंदूत कशी साठविली […]
आपल्या कामाच्या वेळा लक्षात घेवून शरीराचे जैविक घड्याळ कशा पद्धतीने काम करते आहे, यावर व्यायामाची वेळ ठरवावी. तुमची झोपण्याची सवय, तुमच्या कामाच्या किंवा शाळा-कॉलेजच्या वेळा […]
महाराष्ट्राने भाजपला १०५ आमदार दिले आहेत. ५० – ५० आमदारांच्या आसपास खेळणारे दोन पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला “खेळवत” आहेत आणि १०५ आमदारांचा पक्ष काय […]
सध्याच्या काळात तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व कसे घडविता याला कमालीचे महत्व आले आहे. कारण त्याच्या जोरावरच तुम्ही प्रगती करी शकणार असता याचे भान सतत ठेवले पाहिजे […]
घरातील लहान मुले इतके प्रश्ना विचारतात की सोय नाही. अगदी सतत, इतके की काही वेळा पालक हैराण होतात. बोलू नकोस, प्रश्ना आवर असं म्हणावंसं वाटतं. […]
निसर्गाने आपल्याला मुबलक दिले आहे पण तरीही आपण अधिकच्या हव्यासापोटी निसर्गाची मोडतोड करीत आहोत. त्याला आवर घालण्यासाठी आता जगभर प्रयत्न होत आहेत. जमिनीखालील इंधन वापरण्यापेक्षा […]
मेंदूद्वारे शरीराच्या सर्व हालचाली घडून येतात आणि नियंत्रित होतात. जसे चालणे, बोलणे आणि हातपायांच्या हालचाली. हालचालींसाठी मेंदूपासून चेतापेशींमार्फत निघालेले आवेग हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रेरक चेताकडे […]
प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्याची जडणघडण, परीस्थितीदेखील वेगळी असते. त्या अनुरूप तो आपले स्वतःचे यश कशात आहे हे ठरवत असतो, मोजत असतो. […]
नारायण राणे यांची जीभ घसरली असेल, तर शिवसैनिकांचेही हात उठले आहेत. हे विसरून चालणार नाही. या दोन्ही घटनांकडे डोळे उघडे ठेवून आणि डोके जाग्यावर ठेवून […]
… तेव्हा बघू या ममता बॅनर्जी आपल्या आक्रस्ताळ्या स्वभावाप्रमाणे पंतप्रधान मोदींना आव्हान देतच राहतात की स्वत:चा “उद्धव ठाकरे” करून त्यांच्यापुढे पोटनिवडणूक घेण्यापुरती का होईना पण […]
पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिध्दू यांच्या राजकीय सल्लागारांचे उटपटांग “सल्ले” सिद्धूंच्या गळ्यात काय अडकायचे ते अडकोत, पण ते पंजाबच्या गळ्यात दहशतवादाचा फास बनून रूतायला नकोत…!!Navjyot singh […]
एखादी व्यक्ती तिचे रूप, स्वभाव, वर्तणूक, दृष्टिकोन, चारित्र्य, बुद्धिमत्ता, कौशल्ये, भाव-भावना, संवेदनशीलता, लोकसंग्रह, गुण-अवगुण, सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. व्यक्तीचा शारिरीक, […]
एखाद्या चांगल्या कारखान्याची व्यवस्था बघितली तर असं दिसतं की प्रत्येक खातं हे आपापलं काम सांभाळतं. प्रत्येक खात्यात कोणी कोणती जबाबदारी घ्यायची हे ठरवलेलं असतं. त्याचं […]
शनीचा उपग्रह टायटनवर जीवसृष्टी असण्याची शक्यता वारंवार वर्तविण्यात येते. परंतु, या ग्रहाची स्थिती ध्यानात घेतली तर तेथील जीवांची कल्पना करणेही खूप कठीण आहे. टायटन ग्रहाच्या […]
तुम्हाला यशाकडं घेऊन जाणाऱ्या अशा कितीतरी क्षमता असतात. ज्या आय क्यूच टेस्टमध्ये मोजल्या जाऊ शकत नाहीत. विख्यात शास्त्रज्ञ व संशोधक गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तांचा सिद्धान्त […]
उत्तर प्रदेशचे राजकारण गुंतागुंतीचे! जातीवर आधारलेले! भाजपचा जनाधार या राज्यात वाढवताना कल्याणसिंग यांनी जे राजकीय कौशल्य दाखवले, मुलायमसिंगसारखा कसलेला मल्ल समोर असताना त्यांनी ज्या प्रकारे […]
सध्याचे युग संगणकाचे आहे. माणूस आपले प्रत्येक काम संगणकावर बिनदिक्कतपणे सोपवत आहे. त्यामुळे त्याचा वेळही वाचत आहे व कामातही अचूकता येत आहे. यामुळे खूप कमी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Accept !