शिवसेना – राहुल साम्य काय??, उतरत्या कळेचे वाढदिवस दुसरे काय?? असे म्हणायची खरंच आज 19 जून रोजी आली आहे. शिवसेना आणि राहुल गांधी या दोघांचे […]
विशेष प्रतिनिधी भारतात दरवर्षी 83 हजार लोकांचा उष्णतेमुळे बळी जातो. दरवर्षी 6.50 लाख लोक कडाक्याच्या थंडीमुळे मरतात. आपत्ती आणि हवामान बदलामुळे भारतात दरवर्षी 50 लोकांना […]
नाशिक : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक अवघ्या 2 दिवसांवर आली असताना नेत्यांच्या तोंडी आरोपांना जोर चढला आहे, तर महाविकास आघाडीचे नेते पराभवाच्या धास्तीतून बैठकांवर बैठका […]
अग्निवीर योजनेच्या नावाने खडे फोडण्यापूर्वी समस्त तरुणांनी हा लेख वाचावा…!! १) MPSC , UPSC च्या मोहजालात अडकून तिशी पार होते. आई बाप पुण्यात ठेवून पाण्यासारखा […]
साने गुरुजींनी लिहिलेली “श्यामची आई” गाजली. मॅक्झिम गॉर्कीची “द मदार”ही गाजली. उत्तम कांबळे यांनी आई समजून घेतली. असेच पंतप्रधान मोदींनी प्रथमच आपल्या आई विषयी सार्वजनिकरित्या […]
सलग दोन दिवस राहुल गांधींची चौकशी केल्यानंतर ईडी पुन्हा चर्चेत आली आहे. 10 वर्षांपूर्वीपर्यंत ईडी क्वचितच चर्चेत येत असे, पण आजकाल सीबीआयपेक्षा ईडीची सर्वात जास्त […]
भारताच्या सैन्याचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणाऱ्या सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेचा विरोध करताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली जो प्रचंड हैदोस घातला जात आहे, जे […]
प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा या आज 18 जून 2022 रोजी वयाच्या वर्ष शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. 18 जून 1923 रोजी हिराबा […]
राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा झटका असा काही बसला आहे, की त्यामुळे महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणूकीत थंड “ताक” फुंकून पिण्याचाही धसका घेतला आहे!! आमदारांना मुक्कामाला ठेवण्याचे […]
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे सर्वांचे एकमत होईल असा उमेदवार उभे करण्याचे. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आवाहनावर नुकतीच राष्ट्रवादी […]
नुकतीच जीनिव्हा येथे जागतिक व्यापार संघटनेची (WTO) बैठक झाली. यात अमेरिका आणि युरोपीय देशांनी भारतीय शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी अनुदानाला विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
नाशिक : राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही निवडणुका माणसांच्या आहेत की प्राण्यांच्या असा सवाल आता तयार झाला आहे. कारण राज्यसभा निवडणुकीत “घोडे” गाजले. “घोडेबाजार” […]
केंद्र सरकार सैन्यात भरतीसाठी नवीन योजना आणत आहे. त्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्यात […]
भारताच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची उत्सुकता निवडून येण्याची 100 % खात्री असलेल्या भाजपमध्ये जेवढी नाही, त्यापेक्षा प्रचंड उत्सुकता विरोधकांमध्ये आहे आणि विरोधकांचा “फर्स्ट चॉईस” हा शरद […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 जून 2000 22 रोजी क्रांतिगाथा गॅलरीचे मुंबईतील राजभवन येथे उद्घाटन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्ञात-अज्ञात हजारो क्रांतिकारकांच्या आठवणी येथे […]
आज 14 जून 2022 वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात दिल्ली आणि मुंबई दोन पवारांची चर्चा रंगली होती… पण त्याचवेळी या चर्चेचे वैशिष्ट्य “नकार” या शब्दाभोवती केंद्रित होते!! […]
नाशिक : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्व संमतीचा उमेदवार असावा यासाठी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सर्व पक्षांच्या नेत्यांशी […]
नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना तोंड देत असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विरोधकांचा पाठिंबा मिळाला नसल्याचे दिसून आले. सोमवारी राहुल यांची […]
तुम्ही भलेही कन्याकुमारीला राहत असाल आणि तुमचे नाव काश्मिरातील एखाद्या गावाच्या मतदान यादीत असेल तर तरी तुम्हाला जागेवरूनच मतदान करता येणार आहे. कारण भारतीय निवडणूक […]
विशेष प्रतिनिधी राज्यसभा निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हेही विजयी झाले असते जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे समर्थक मानले […]
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, म्हणून त्यांचे समर्थक प्रचंड संतापले आहेत. त्यांनी भाजपच्या राज्यातल्या नेत्यांविरुद्ध जोरदार हल्लाबोल देखील चालवला आहे. ते रस्त्यावर […]
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर संतप्त झालेल्या संजय राऊत यांनी 6 अपक्ष आमदारांची नावे घेऊन जोरदार तोफा डागल्या होत्या. शिवसेनेला […]
प्रतिनिधी 57 जागांसाठी राज्यसभेची द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. शुक्रवारी या निवडणूक प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता. प्रत्यक्षात 57 जागांपैकी 41 जागा यापूर्वी बिनविरोध निवडून आल्या […]
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपत आहे. याआधी देशाच्या पुढील आणि 15व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. गेल्या 45 वर्षांपासून निर्वाचित राष्ट्रपती या […]
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मधील सभेत आपण ज्यांच्या विरोधात लढत होतो, त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली, असा […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App