युनोच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्यपदी भारताची सलग सहाव्यावेळी फेरनिवड


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेवर सदस्य म्हणून भारताची पुन्हा निवड झाली आहे. सलग सहा वर्ष भारत या परिषदेवर निवडून येत आहे. विशेष म्हणजे भारताची निवड एकमुखी आणि बहुमताने या परिषदेवर करण्यात आली आहे. India gets re-elected to UN Human Rights Council (2022-24) for a 6th term with an overwhelming majority



संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेसाठी भारत २०२२- २०२४ या कालावधीसाठी कार्य करणार आहे. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि लोकशाही राजवट असलेल्या भारताची या परिषदेवर निवड होणे जगाच्या दृष्टीने म्हत्वाची ठरणार आहे. मानवाधिकार हा विषय जगभर बोलला जातो. त्या दृष्टीने जगभरात मानवाधिकारचे रक्षण आणि अंमलबजावणी करण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकेल, असा विश्वास संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एस. त्रिमूर्ती यांनी व्यक्त केला.

India gets re-elected to UN Human Rights Council (2022-24) for a 6th term with an overwhelming majority

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात