विशेष प्रतिनिधी
नागपूर : मध्य भारतामध्ये नागपूरच्या कळमना हे सर्वात मोठा मार्केटअसून संपूर्ण मध्य भारत व मोठ्या मोठ्या कंपनीला लालमिर्ची पाठवल्या जातात.या वर्षी लाल मिरची आवक खूप कमी झाली असून मिरचीच्या उत्पादनामध्ये पण घसरण दिसत आहे. chill in Nagpur is Red ; Inflation due to declining income; Chili price was doubled
नागपूरच्या APMC मार्केटचे व्यापारी सांगतात की दर वर्षी या काळात ४० हजार पोत्यांची आवक असते. पण अवकाळी पावसामुळे मिरचीच्या शेतीला खूप मोठा फटका बसला असून आवक खूप कमी झाली आहे.एकीकडे जिथे आवक कमी झाली तर दुसरीकडे मिरचीचे दाम ही दुप्पट झाले आहेत. दोन महिन्या आधी १३० रुपयांच्या भाव होता तर आज भाव २०० पर्यंत पोहचला आहे. येणाऱ्या काळात हा दाम अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे देखील मिरचीचे व्यापारी सांगतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App