सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम राबविण्याची सूचना केली. विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ नेते शरद […]
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश विशेष प्रतिनिधी लखनौ : जमीन माफियांकडून जप्त केलेल्या जमिनीवर वकील, पत्रकार आणि गरीब लोकांसाठी घरे बांधावीत, असे आदेश उत्तर प्रदेशाचे […]
काँग्रेसची आज महत्वाची बैठक; ‘पुत्र की लोकशाही?’ विशेष प्रतिनिधी पाटणा : काँग्रेसचा राजकीय उत्तराधिकारी निवडताना पुत्रमोहाचा त्याग करावा, असा सल्ला बिहारमधली विरोधी पक्षांच्या महागठबंधनचे नेतृत्व करणारे […]
एशियन बँकेकडून 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पॉवर फॉर ऑल या धोरणानुसार उत्तर प्रदेशातील ग्राहकांना विश्वासार्ह वीजपुरवठा करण्यात येणार […]
देशातील १४ कोटी शिख, एक कोटी काश्मीरी आणि ३० कोटी मुस्लिम एकत्र आल्यावर त्यांची संख्या ४५ कोटी होईल. ते मिळून देशातून हिंदूंचे नामोनिशान संपवून टाकतील, […]
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था भ्रष्टाचाराचे आगार बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना न्यायालयाचाच अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरोधातील कारवाई आणि हे प्रकरण का हाताळलं जाऊ […]
लोकशाही मार्गाने अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याच्या वल्गना करणाऱ्या काँग्रेसमध्ये निवडणुकीआधीच हुजऱ्यांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच […]
वक्फ बोर्डासारख्या संस्थेतही पक्षीय राजकारण आणून भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात बोर्डावर झालेल्या मुस्लिम वकीलाची नियुक्ती रद्द करण्याच्या अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांच्या निर्णयाला उच्च […]
सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेसची कृषि कायद्याबाबतची दुट्टपी भूमिका सर्वज्ञात आहे. आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी ट्रॅक्टरवर बसून यांनी खेती बचाओ […]
अजित पवार यांचे संपूर्ण राजकारण शरद पवारांच्या जीवावर चालू आहे. ते स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे.आज त्यांना […]
राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिल्ली दरबाराचा आदेश मिळाला नाही. त्यामुळे कृषि कायद्यांवर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या बोलावलेल्या बैठकीस कॉँग्रेसच्याच ज्येष्ठ मंत्र्यांनी दांडी मारली. विशेष […]
मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या […]
चाळीस इंचाचा बटाटा असतो, मिरचीचा रंग काय असतो हे देखील त्यांना माहित नाही असे राहूल गांधी शेतकºयांना न्याय काय देणार? अमेठीमध्ये पन्नास वर्षे राज्य करताना […]
वारंवार होणारा पराभव आणि जनतेच्या नकारामुळे हताश झालेले राजकीय नेते नैराश्यातून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी […]
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम राबविण्याच्या सूचना वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार […]
पश्चिम बंगाल भाजपची मागणी विशेष प्रतिनिधी कोलकत्ता: बुरख्याचा गैरवापर करून मतदान करणाऱ्या बनावट मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला सीपीएफ पथके नेमावित, अशी मागणी पश्चिम बंगाल भाजपने […]
सोनिया गांधी उद्या सकाळी १०.०० वाजता पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांना भेटणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या राजकीय सल्लागाराची जागा पक्षाबाहेर […]
सभापती बिमन बॅनर्जी यांनी राजीनामा फेटाळला वृत्तसंस्था कोलकत्ता : सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. परंतु सभापती बिमन बॅनर्जी […]
कृषी कायद्यांवरून माघार नाहीच; विरोधकांची आकडेवारीसह पोलखोल गरीब आणि मध्यम शेतकऱ्याचे हित हाच सरकारच्या धोरणाचा केंद्रबिंदू आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी २५ डिसेंबरपर्यंत संवाद साधण्याची आणि सेफ पॅसेजची […]
एन. एन. वोरा यांची मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये आग्रही मागणी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भविष्यातले युध्द लढण्यासाठी भूतकाळातील युध्दाचे अनुभव, अभ्यास आवश्यक आहे. यासाठी […]
पडळकरांनी राऊंताची पुरती काढली विशेष प्रतिनिधी मुंबई : “मी खरेतर आपणास पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे संबोधू शकलो असतो पण…”, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद […]
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रस्ते हा कणा मानला जातो. त्यामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पश्चिम बंगालमधील ग्रामीण भाग रस्त्याने जोडण्याची योजना राबविली. विशेष प्रतिनिधी नवी […]
देशवासियांनाही केले आवाहन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्राचे तीन नवीन कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. कायद्याबाबत गैरसमज करून घेऊ नयेत, आपण संवाद करू या. एकत्र येऊन आंदोलनाच्या विषयावर […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App