वायूसेनेच्या गणवेशात चुकीची वक्तव्ये करत आक्षेपार्ह संभाषण करणारा प्रोमो टाकल्यानंतर अभिनेता अनिल कपूर याच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. वायू सेनेनेही त्यावर आक्षेप घेतल्यानंतर अनिल […]
सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी नेतेमंडळीच आता शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राष्ट्रपतींची भेट घ्यायला जात आहेत, अशी टीका मध्य प्रदेशचे […]
मुलुंड येथील मॅरेथॉन अव्हेन्यू येथे तानसा पाईपलाईनवर ओव्हर ब्रीज बांधण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. […]
पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर प्रचंड अत्याचार केले जात आहेत. हिंदू मुलींना चीनमध्ये दासी म्हणून विकले जात असल्याचा आरोप अमेरिकन मुत्सद्दी सॅम्युअल ब्राऊनबॅक यांनी केला आहे. […]
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचा विश्वास भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. ममता बॅनर्जी या असहिष्णु […]
मराठा आरक्षणाबाबत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गंभीर नाही. मराठा आरक्षण सुनावणी दरम्यान एकही मंत्री दिल्लीत पोहचला नाही, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत […]
नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वृत्तसंस्था कोलकाता : बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या ख्यातनाम लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बांगलादेशमधील […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुतुबमिनार परिसरात उभी असलेल्या ‘कुव्वत उल इस्लाम’ मशीद २७ हिंदू आणि जैन मंदिरांना पाडून उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. […]
तीन गांधींची राजेशाही विरुध्द विचारसरणीची बांधिलकी मानणारे मोदी, शहा, नड्डा यांच्या लढाईत कॉँग्रेसचा पराजय निश्चित! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गांधी कुटुंबातील तिघेही राजेशाही असल्यासारखे […]
वृत्तसंस्था बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेने गोहत्याविरोधी आणि गोपालन विधेयक २०२० आज विधानसभेत बहुमताने मंजूर केले. राज्याच्या येडीयुरप्पा सरकारने हे विधेयक मांडले होते. राज्याचे पशुपालनमंत्री जे. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाचे ऐकणार? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषी बिलांच्या मुद्द्यावर राष्ट्रपतींना भेटून आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी शेतकऱ्यांचा मोदी सरकारवर विश्वास उरला […]
मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार वृत्तसंस्था मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या नावाखाली सरकारी नोकरभरती थांबविणार या ठाकरे – पवार सरकारला सर्वोच्च न्यायालयाने exposed केले आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारपासून हैदराबादपर्यंत आणि हैदराबादपासून राजस्थानपर्यंत जेवढ्या निवडणुका गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत पार पडल्या, त्यामध्ये भाजपचा प्रभाव मोडून काढण्याचा प्रयत्न काँग्रेसने […]
विशेष प्रतिनिधी नाशिकः केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरूध्द शेतकरी संघटनेने भारत बंद पुकारला होता. यामुळे बाजार समित्यादेखील बंद होत्या. शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये,यासाठी प्रसारमाध्यमे,सोशल मिडीयाद्वारे शेतकरी […]
– भाजप 1836, काँग्रेस 1718 विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपने सत्ताधारी काँग्रेस पक्षावर मात केली आहे. […]
भारतातील डिजीटल क्रांती आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात झालेल्या क्रांतीचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस यांनी कौतुक केले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे डिजीटल पेमेंटचे प्रमाण वाढून भारतातील भ्रष्टाचार […]
हैदराबाद महापालिकेतील दणदणीत यशानंतर आता भारतीय जनता पक्षाने मिशन मुंबई सुरू केले आहे. मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी रणनिती ठरविण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत […]
शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरणी लीन झाली आहे. हिंदुत्वाचा विचार सोडून शिवसेना महाविकास आघाडीमध्ये गेली तेव्हाच त्यांचे आचार आणि विचार कळाले, […]
शिवसेनेला शेतीमधलं काय कळतं ? शेती हा त्यांचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे […]
रिपब्लिकन न्यूज नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर सूडबुध्दीने कारवाईसाठी पुरावे मिळावेत यासाठी चॅनलच्या उपाध्यक्षाला पोलीसांनी पट्याने मारहाण केली होती, असे उघडकीस आले आहे. या प्रकरणी […]
देशात चीनी व्हायरसचा कहर असताना देशवासियांमध्ये उमेदीची भावना निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा आणि चांगल्या आरोग्यासाठी दिवा लावा असे आवाहन केले होते. पंतप्रधानांचे […]
ज्या व्यवस्थेने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले तीच व्यवस्था सुरू राहावी असा आंदोलकांचा आग्रह आहे. नव्या कृषी कायद्यातील सुधारणांमुळे ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभे राहून […]
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रत्येकच वेळी नौटंकी करण्याची सवय आहे. आम आदमी पार्टीने (आप) दिल्ली बंदला पाठिंबा देऊनही बंदचा फज्जा उडाल्यानंतर केजरीवाल यांनी आपल्याला […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App