वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचे काम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवावी, अशी आग्रही मागणी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराज्यात जाणाऱ्या निरोगी प्रवाशांना आरटीपीसीआरची सक्ती करू नका, अशी सूचना आयसीएमआरने केली आहे. Corona Advisory: Healthy passengers traveling abroad do not […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आजचा दिवस ‘ एक मराठा लाख मराठा’ने गाजलेल्या मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक ठरणार आहे . मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या […]
प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी ही […]
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमध्ये २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लशींची टंचाई निर्माण झाल्याने इतर देशांना लस पुरविण्यात अडचणी येत आहेत. […]
कोरोनाच्या संकटात माणुसकीचे दर्शन घडत आहे. राजस्थानातील पाच युवकही कोरोना रुग्णांसाठी देवदूतासारखे धावून आले आहेत. आपल्या मोटारीलाच त्यांनी अॅम्ब्युलन्स बनविले असून गरजूंना ऑक्सिजन देत आहेत.Five […]
आंध्रप्रदेशात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. त्याला एपी स्ट्रॅन आणि एन440के असे नाव देण्यात आले आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूक्लर बायोलॉजी चे […]
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. त्यामुळे टाटा समूह विमानाद्वारे परदेशातून 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स भारतात आणणार […]
कोरोनामुळे माता-पित्यांचे छत्र हरपलेल्या अनाथांची माहिती पोलीसांना द्या, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी केले आहे.अनाथ मुलांच्या योग्य पुनर्वसनासाठी एक […]
कोरोना रुग्णांची संख्या देशात वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन […]
कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारताने केलेल्या मदतीच्या कृतज्ञतेने भारताचा प्रामाणिक मित्र असलसेल्या ईस्रायलने कोरोनाच्या संकटात मदतीचा ओघ सुरू केला आहे. ऑक्सिजन जनरेटर्स आणि रेस्पेरेटर्रस पाठविण्यास सुरूवात […]
देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात ३५ टक्के वाढ झाली आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. कंपनीला ५३७३९ कोटींचा […]
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तृणमूल कॉँग्रेसने प्रचंड हिंसाचार सुरू केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. दिल्लीतील भाजपाचे खासदार परवेश साहिब […]
पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री पत्रापत्री करत आहे. मात्र, धडाकेबाज निर्णय घेणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार आणि त्यांच्या […]
एअर इंडियाने अठरा वर्षांवरील सर्व विमान कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य दिले नाही तर संपावर जाण्याचा इशारा वैमानिकांनी दिला आहे. द इंडियन कमर्शिअल पायलटस असोसिएशनच्या वतीने हा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिकविले जाते . तरीही सर्व शाळांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी आकारली […]
Supreme Court Verdict On Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल सुनावणार आहे. मराठा आरक्षणावर बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च […]
Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तृणमूल काँग्रेसची तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षातील प्रामुख्याने भाजप कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात […]
West Bengal violence case : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू झाला. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार या हिंसाचारात 11 जणांचा बळी गेला आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांनंतर तृणमूळ काँग्रेसच्या गुंडांनी माजविलेल्या हिंसाचाराचे पडसाद सोशल मीडियावर जोरदार उमटले असून #ArrestMamata, आणि #BengalBurning हे हॅशटॅग […]
Health Minister Rajesh Tope : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात सर्वाधिक विध्वंस घडवला आहे. यादरम्यान आता एक दिलासादायक चित्र दिसून येत आहे. राज्यात लॉकडाऊनसद़ृश्य […]
Nanded Social Boycott : मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगावात दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही बौद्ध तरुणांकडून जयघोष करण्यात […]
5G technology and spectrum trials : केंद्रीय दूरसंचार विभागाने देशात 5जी तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रम चाचण्यांना परवानगी दिली आहे. दूरसंचार सेवा पुरवठादार भारतात विविध ठिकाणी 5G […]
वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर एवढा हिंसाचार झाला आहे, की त्याची तुलना फाळणीच्या वेळी झालेल्या भयानक हिंसाचाराशीच करता येईल, असे सांगत भाजपाध्यक्ष जे. […]
वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये आपल्या विजयाचा हिंसाचार घडविणाऱ्या तृणमूळ काँग्रेसशी परिणामकारक मुकाबला करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते, राज्यातले नेते आणि कार्यकर्ते ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App