विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकारांसमोर आता महापुराचे संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन […]
विशेष प्रतिनिधी सातारा : कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलण्यात आले […]
विशेष प्रतिनिधी खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरड कोसळून सहा घरे गाडली गेल्याने 17 जणांचा मृत्यू झाला.मात्र आतापर्यंत प्रशासन येथपर्यंत पोहोचले नाही.धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: महाड तालुक्यात अनेक गावांत दरडी कोसळल्याने हाहाकार उडाला आहे.तालुक्यातील तळीये गावात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. दरड कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला […]
विशेष प्रतिनिधी सांगली : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने सांगली जिल्हा पुन्हा पुराच्या छायेमध्ये आला आहे.सांगली शहरातील अनेक उपनगरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. […]
Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. गुरुवारी सिंह यांच्या विरोधात मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात […]
विशेष प्रतिनिधी सोलापूर : गुरु पौर्णिमेनिमित्त प्रत्येकवर्षी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांचा लाखोंचा मेळा भरलेला असतो. मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही कोरोनाच्या […]
TMC MP Shantanu Sen Suspension : केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून राज्यसभेत कागद हिसकावणारे तृणमूलचे खासदार शंतनू सेन यांना निलंबित करण्यात आले आहे, उर्वरित […]
जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेत इराणमधील जन्म दर लक्षणीय घटला आहे, ज्यामुळे इराण सरकारने एक नवीन कृती आणली आहे. जन्म दर वाढविण्यासाठी, इराण सरकारने ‘सामना […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आंबेवाडी चिखलीबरोबर नदीकडच्या गावातल्या लोकांचे स्थलांतर सुरू झाल आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे […]
सिव्हिल कोर्ट स्टेशन पार करून मुठा नदीच्या खालून बुधवार पेठ येथे टनेल बोरींग मशीन पोहचत आहे.मुठा नदीच्या खालून जाणारा बोगदा सुमारे 33मीटर खोल आहे तर […]
विशेष प्रतिनिधी सांगली : सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने नदी काठच्या सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे या भागातील १५ कुटुंबाचे तातडीने […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : जोपर्यंत मुंबईसह लगतच्या उपनगरांमध्ये ७० टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत लोकल प्रवास खुला होणार नसल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख […]
विशेष प्रतिनिधी मुंबई :जलयुक्त शिवार योजनेत काही चुका झाल्या असतील तर त्यांची खुशाल चौकशी करा. आम्हाला कोणतीही अडचण नाही असे आव्हान े विरोधी पक्षनेते देवेंद्र […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : अश्लिल चित्रपट बनवून अॅप्सवर प्रदर्शित करणाºया राज कुंद्रा याने अजब दावा केला आहे. आपण अश्लिल चित्रपट बनवित असलो तरी ते प्रौढांसाठीचे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: सर्वसामान्यांनी आतापर्यंत खूप सहन केले. आता सहन करण्याची क्षमता संपत चालली आहे, असा इशारा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईकरांच्या संतापाला […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: विठ्ठलच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री गाडी चालवत गेले. राज्याला ड्रायव्हर नकोय. जनतेचं हित जपणारा चांगला मुख्यमंत्री राज्याला हवा आहे. गाडी चालवणारे हजारो ड्रायव्हर […]
Maharashtra Flood : पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत. […]
Central Railway 5800 passengers : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या तसेच […]
TMC MP Santanu Sen : राज्यसभेत आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे निवेदन फाडणारे तृणमूल कॉंग्रेसचे (टीएमसी) खासदार शांतनु सेन यांनी आता केंद्रीय मंत्री हरदीप पुरी […]
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत्या सोमवारपासून दिल्ली दौर्यावर आहेत. 26 जुलै रोजी ममता 5 दिवसांच्या दौर्यावर दिल्लीला जात आहेत. यादरम्यान ममता […]
PLI Scheme for Specialty Steel : भारतीय अर्थव्यवस्थेत पोलाद क्षेत्राची महत्वाची भूमिका लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत, स्पेशालिटी […]
CM Uddhav Thackeray calls emergency meeting : महाराष्ट्रात संततधार पावसामुळे अनेक शहरे व भागांत पूर आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी विरोधकांच्या गोंधळाचीच चर्चा जास्त होत आहे. गेले दोन दिवस घोषणाबाजी करून कामकाज बंद पाडणाऱ्या […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापुरात : पावसाचे थैमान सुरु असून गुरुवारी दुपारनंतर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.करवीर तहसीलदारांनी दिले […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App