वृत्तसंस्था नवी दिल्ली : संपूर्ण देशाने आज अंगीकृत केलेली एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचेच प्रतिबिंब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये […]
प्रतिनिधी रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून किल्ले रायगडावर दिमाखदार सोहळा […]
‘’आपल्याकडे महापुरुष, त्यांचे विचार आपल्या धमण्यामंध्ये सळसळत नाहीत म्हणून आपल्याला…’’ बाबासाहेब पुरंदरेंच्या या वाक्याचाही दिला आहे संदर्भ विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या […]
प्रतिनिधी मुंबई : विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशिष्ट रक्कम मदत म्हणून दिली जाते. गरीब, गरजू रुग्णांना तातडीने मदत करणे हा उद्देश […]
रायगडावर मुख्य शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचे आयोजन विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज २ जून रोजी रायगडावर मुख्य […]
प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिम मालवणी परिसरात बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी हातोडा फिरवण्यात आला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेल्या […]
प्रतिनिधी मुंबई : सध्या राज्यात जलद गतीने राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात अनिश्चिततेचे राजकारण पाहता कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध […]
वृत्तसंस्था मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. मोठा मुलगा आकाश अंबानीची पत्नी श्लोका हिने एका मुलीला जन्म दिला आहे. आकाश आणि […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC Result) परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून […]
प्रतिनिधी मुंबई : मखाराम पवारांचा कित्ता गिरवावा आणि छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे सांगून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळांना […]
प्रतिनिधी मुंबई : कर्नाटक काँग्रेसच्या मोफत योजना लागू होण्यास पूर्वीच त्यांचा बोऱ्या वाजायला सुरुवात झाली आहे. कारण या मोफत योजनांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक सरकारला दरवर्षी 65000 […]
प्रतिनिधी पुणे : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अद्याप एक ते दीड वर्ष लांब असतानाच बाकीच्या राजकीय पक्षांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मुख्यमंत्री पदापासून ते आमदार […]
प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात आज ३१ मे पासून महिनाभर महाजनसंपर्क अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात पंतप्रधान […]
प्रतिनिधी मुंबई : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी […]
प्रतिनिधी मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचे जन्मगाव चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]
प्रतिनिधी अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]
प्रतिनिधी परभणी : परभणी तालुक्यात पालघर सारखी मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. परभणीतील उखळद गावात इदगाहासमोर ग्रामस्थांनी बकरी चोर समजून 3 शीख मुलांना बेदम मारहाण […]
प्रतिनिधी मुंबई : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा भारत सरकारच्या आर्थिक धोरणांवर संशय व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी […]
प्रतिनिधी मुंबई : विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशिष्ट रक्कम मदत म्हणून दिली जाते. गरीब, गरजू रुग्णांना तातडीने मदत करणे हा उद्देश या […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. उपरोक्त धोरणांतर्गत या […]
मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतुक कोंडीमुक्त होणार विशेष प्रतिनिधी मुंबई : किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे […]
प्रतिनिधी मुंबई : वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्यांना दरवर्षी आर्थिक अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आश्वासन दिलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App