राजस्थानातील व्याघ्र अभ्यारण्यात भीषण आग: वणव्याने जनावरे गावांच्या दिशेने आल्याने तारांबळ


वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानच्या जंगलात भीषण वणवा लागल्याने प्राणी जिवाच्या आकांताने गावांकडे धाव घेत असल्याने गावकरी संकटात सापडले आहे. दरम्यान आगा आटोक्यात आणण्यासाठी;लष्कराची हेलिकॉप्टर मागविली आहेत. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सरिस्का व्याघ्र अभयारण्यामध्ये रविवारी भीषण आग लागली. Fire at Sariska Forest in Rajasthan; animals ran towards villages



सरिस्का डोंगरात ही आग लागल्यामुळे प्राणीही त्रस्त झाले असून ते गावाकडे धाव घेत आहेत. प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिसांचे पथक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे.

पृथ्वीपुरा-बालेटा गावाशेजारच्या जंगलात लागलेली ही आग पाहता पाहता कित्येक कमीपर्यंत पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच सिव्हिल डिफेन्सचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने आठ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतू पुन्हा सोमवारी दुपारी आग भडकली आणि आता ती डोंगररांगांमध्ये पसरली आहे.

Fire at Sariska Forest in Rajasthan; animals ran towards villages

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात