वृत्तसंस्था
साबरमती : दुनियेमध्ये जर तुम्ही शांतता प्रस्थापित करू पाहत असाल तर प्रथम भारत मजबूत हवा. त्यासाठीच राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी साबरमती आश्रमात केले आहे. महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ते येथे आले होते. India needs to be strong for establishing peace in the world
आरिफ मोहम्मद खान म्हणाले :
जगात शांतता हवी असेल तर भारतालाच मजबूत व्हावे लागेल. भारताची एकात्मता आणि अखंडचा टिकवण्यासाठी राष्ट्रवादाची भावना उपयुक्त ठरेल.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर झालेल्या फाळणीचे घाव आम्ही विसरलो. आम्ही देश बांधणीच्या कामालाही लागलो. आम्हाला विसरण्याची वाईट सवय आहे. पण शेजारचा देश आम्हाला काहीच विसरू देत नाही. उलट “अनफिनिश्ड अजेंडा ऑफ पार्टिशन” असे म्हणून शेजारचा देश जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवतो. आम्हाला त्या दहशतवादाशी लढावेच लागेल. इतरांना इजा पोहोचवण्यासाठी नव्हे तर स्वसंरक्षणासाठी भारताला मजबूत व्हावेच लागेल.
अगर आप दुनिया में शांति स्थापित करना चाहते हैं तो पहले आपको मजबूत होना पड़ेगा और उसमें राष्ट्रवाद एकता की भावना को मजूबत करने में अहम भूमिका निभाता है इसलिए राष्ट्रवाद बहुत महत्वपूर्ण हैं: केरल के राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, अहमदाबाद, गुजरात pic.twitter.com/2bAhljQY1E — ANI_HindiNews (@AHindinews) October 2, 2022
अगर आप दुनिया में शांति स्थापित करना चाहते हैं तो पहले आपको मजबूत होना पड़ेगा और उसमें राष्ट्रवाद एकता की भावना को मजूबत करने में अहम भूमिका निभाता है इसलिए राष्ट्रवाद बहुत महत्वपूर्ण हैं: केरल के राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, अहमदाबाद, गुजरात pic.twitter.com/2bAhljQY1E
— ANI_HindiNews (@AHindinews) October 2, 2022
जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मजबूत भारतच चांगले काम करू शकेल. स्वातंत्र्यानंतरचा गेल्या 75 वर्षांचा अनुभव घेऊन पुढची वाटचाल करावी लागेल.
#WATCH | Suppose we forget & move on from what's happened, construct ourselves. But our neighbor sends terrorists to Kashmir, calls it unfinished agenda of partition. We need to prepare ourselves to fight against it: Kerala Governor Arif Mohd Khan on Nationalism & its importance pic.twitter.com/zmAqpJtLzA — ANI (@ANI) October 2, 2022
#WATCH | Suppose we forget & move on from what's happened, construct ourselves. But our neighbor sends terrorists to Kashmir, calls it unfinished agenda of partition. We need to prepare ourselves to fight against it: Kerala Governor Arif Mohd Khan on Nationalism & its importance pic.twitter.com/zmAqpJtLzA
— ANI (@ANI) October 2, 2022
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App