विशेष प्रतिनिधी
मुंबई – मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने चांगलाच गारवा निर्माण केला आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने गारवा पसरला असून, यामुळे मुंबईकरांची उन्हाच्या काहिलीतून सुटका झाली आहे. Mumbaikars escape from the heat of summer, the city became cold due to continuous rains
मुंबईत आज २४.८ इतके कमाल तापमान नोंदवण्यात आले. देशभरातील महत्त्वाच्या शहरांपैकी मुंबईत आज सर्वांत कमी कमाल तापमान ठरले. पुणे, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरुपेक्षा कमी कमाल तापमानाची नोंद आज मुंबईत झाली.
मुंबईतील कमाल तापमानात कमालीची घट झाली असून, गारवा पसरला आहे. मुंबईत आज २४.८ कमाल तापमान नोंदवण्यात आले. हे देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक कमी तापमान ठरले. सांताक्रूझ येथे २९.७, तर कुलाबा येथे २८.४ कमाल तापमान नोंदवले गेले. संपूर्ण मुंबईतील कमाल तापमान २४.८ नोंदवले गेले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App