कोरोना संकट : नगर जिल्ह्याची वाढली चिंता ! आणखी ८ गावांमध्ये जाहीर केला लॉकडाऊन

जिल्हाधिकाऱ्यांच्या ६९ गावांमध्ये लॉकडाऊन या निर्णयाला खासदार सुजय विखे-पाटील यांनी कडाडून विरोध पुकारला आहे.Corona crisis: Increased concern of Nagar district! Lockdown announced in 8 more villages


विशेष प्रतिनिधी

अहदनगर : राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग घटत असताना नगर जिल्ह्यात मात्र चिंता कायम आहे. नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला होता .आता या ६१ गावांमध्ये आणखी ८ गावांना लॉकडाऊन जाहीर केला आहे.त्यामुळे लॉकडाऊन असलेल्या गावांची संख्या आता ६९ झाली आहे.



या आठ गावांची पडली भर

या आठ गावांमध्ये संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी, आजमपूर, नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेरमधील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी आणि शेवगावमधील वडुले बु. या गावांचा समावेश आहे.

लॉकडाऊनवर प्रतिक्रिया

जिल्हाधिकाऱ्यांच्या ६९ गावांमध्ये लॉकडाऊन या निर्णयाला खासदार सुजय विखे-पाटील यांनी कडाडून विरोध पुकारला आहे. तर, पारनेरसह अनेक ठिकाणच्या व्यापाऱ्यांनीही निर्बंधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Corona crisis: Increased concern of Nagar district! Lockdown announced in 8 more villages

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात