घरपोच दारु, दुध-भाजीपाल्यासाठी वणवण विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात शुक्रवार पासून घरपोच मद्यविक्री योजना सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी 5 हजार 434 मद्यप्रेमींनी या ऑनलाइन […]
हत्या, हत्येचा प्रयत्न करणाऱ्या कैद्यांचीही कोरोनाच्या नावाखाली सुटका; महाराष्ट्र सरकारचा अजब निर्णय हत्येसारखा गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपींना जामीन, पॅरोलवर सोडले जाणार उच्चाधिकार समितीचा निर्णय; पोलिसांकडून […]
विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध कामशास्त्र तज्ज्ञ डॉ. शशांक दत्तात्रय सामक (वय ६५ वर्षे) यांचे आज (१५ मे रोजी) हृदयाच्या तीव्र धक्क्याने अकस्मात निधन […]
विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेती उत्पादन खरेदीवरील राज्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी मोडून काढण्याचे दमदार पाऊल केंद्रातील मोदी सरकारने उचलले आहे. जीवनावश्यक वस्तू […]
वृत्तसंस्था लखनौ : देशभरातून स्पेशल ट्रेनने उत्तरप्रदेेशात परतणाऱ्या स्थलांतरीत मजूरांच्या प्रवासाचे भाडे सरकारतर्फे देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला आहे. चिनी […]
पालघरमधील मॉब लिचींगप्रकरणी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्यावर कारवाई करत सक्तीच्या रजेवर पाठविले होते. पालघरमधील ग्रामस्थांनी या कारवाईला विरोध केला […]
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कॉंग्रेस सरकारने शेवटच्या सहा महिन्यांत घेतलेले सर्व निर्णय चौकशीच्या फेर्यात अडकले आहेत. या सर्व निर्णयांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह […]
विनय झोडगे मुंबई : नेहमीच्या सवयीप्रमाणे शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साखर उद्योगाच्या अडचणीकडे लक्ष वेधले आहे. या वेळी त्यांनी पंतप्रधानांना वैयक्तिक […]
लिमोझिन कार खरेदीचा निर्णय राष्ट्रपती कोविंद यांनी पुढे ढकलला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना संकटाचा मुकाबला करताना देशाला पैसा प्रचंड लागणार आहे. या पार्श्वभूमीवर […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भात खोटी व बदनामीकारक बातमी वेबपोर्टलवर प्रसिद्ध करून ती समाज माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी आज राज्यपालांच्या वतीने […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : चिनी विषाणूच्या उद्रेकानं जगाची रीत बदलली आहे. सुरक्षित अंतर राखणे हा संसर्ग टाळण्यासाठी परवलीचा शब्द बनला आहे. यातूनच अनेक खासगी कंपन्यांनी […]
केंद्र सरकारकडून चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय पथके पाठविण्यात येत आहेत. मात्र, ही पथके पाठवून केंद्र सरकार राज्य सरकारांवर दादागिरी करत असल्याचा आरोप […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App