वारंवार होणारा पराभव आणि जनतेच्या नकारामुळे हताश झालेले राजकीय नेते नैराश्यातून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी […]
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम राबविण्याच्या सूचना वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार […]
पश्चिम बंगाल भाजपची मागणी विशेष प्रतिनिधी कोलकत्ता: बुरख्याचा गैरवापर करून मतदान करणाऱ्या बनावट मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला सीपीएफ पथके नेमावित, अशी मागणी पश्चिम बंगाल भाजपने […]
सोनिया गांधी उद्या सकाळी १०.०० वाजता पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांना भेटणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या राजकीय सल्लागाराची जागा पक्षाबाहेर […]
सभापती बिमन बॅनर्जी यांनी राजीनामा फेटाळला वृत्तसंस्था कोलकत्ता : सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. परंतु सभापती बिमन बॅनर्जी […]
कृषी कायद्यांवरून माघार नाहीच; विरोधकांची आकडेवारीसह पोलखोल गरीब आणि मध्यम शेतकऱ्याचे हित हाच सरकारच्या धोरणाचा केंद्रबिंदू आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी २५ डिसेंबरपर्यंत संवाद साधण्याची आणि सेफ पॅसेजची […]
एन. एन. वोरा यांची मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये आग्रही मागणी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भविष्यातले युध्द लढण्यासाठी भूतकाळातील युध्दाचे अनुभव, अभ्यास आवश्यक आहे. यासाठी […]
पडळकरांनी राऊंताची पुरती काढली विशेष प्रतिनिधी मुंबई : “मी खरेतर आपणास पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे संबोधू शकलो असतो पण…”, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद […]
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रस्ते हा कणा मानला जातो. त्यामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पश्चिम बंगालमधील ग्रामीण भाग रस्त्याने जोडण्याची योजना राबविली. विशेष प्रतिनिधी नवी […]
देशवासियांनाही केले आवाहन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्राचे तीन नवीन कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. कायद्याबाबत गैरसमज करून घेऊ नयेत, आपण संवाद करू या. एकत्र येऊन आंदोलनाच्या विषयावर […]
कॉंग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनीही आपले भाऊ राहुल गांधी यांच्याप्रमाणेच थेट रस्त्यावर न उतरता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मोदी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, […]
अयोध्येत राम मंदिर बांधण्यात येणार असल्याने विरोधकांना ते सहन होत नाहीए. म्हणूनच ते कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांना भडकवून आंदोलन करत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री […]
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 2013 मध्ये चित्रपटात काम मिळवून देतो म्हणून बलात्कार केल्याचा आरोप मुंबईतील एका मॉडेलने केला आहे. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आक्रस्ताळ्या स्वभावामुळे त्या देशभर ओळखल्या जातात. तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वो त्याच असल्याचे संपूर्ण देश मानतो. परंतु, प्रत्यक्षात ममतांच्या पक्षात अनेक […]
अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. ते सरकार ८० तासांचं […]
खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य बेताल आणि बेजाबदार आहे. आता तर न्यायालयाने काय केलं पाहिजे ते राऊत सांगताहेत. संजय राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून केंद्र सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेचे बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कौतुक केले आहे. भारतात कोविड-१९ या साथीच्या […]
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंंह तोमर यांनी लिहिलेले पत्र सर्व शेतकऱ्यांनी जरूर वाचावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कृषिमंत्र्यांनी नम्रपणे संवाद करण्याचे आवाहन […]
अल्पसंख्यांकांसाठी भारत हा जगातील सर्वात सुरक्षित देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अल्पसंख्यांक समाजातील बहुतेक लोकांसाठी सर्वात जास्त स्वीकारलेले नेते आहेत. या समुदायाचा शासकीय नोकरीतील […]
ठाकरे – पवार सरकार केंद्र सरकारला बुलेट ट्रेनची जागा मेट्रो कारशेडसाठी वापरून काटशह देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण हे शक्य आहे का? विशेष […]
नितीन गडकरींची घोषणा; रशियाच्या मदतीने जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर उत्पन्नातही मोठी वाढ अपेक्षित वृत्तसंस्था नवी दिल्ली : पुढील दोन वर्षांत नवी प्रणाली लागू केली की […]
वृत्तसंस्था मुंबई : आधी कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडवरून विधिमंडळात राणा भीमदेवी थाटाची भाषणे… त्यानंतरच्या १२ तासांत उच्च न्यायालयात लेखी माघार… त्यानंतरच्या १२ तासांत उच्च न्यायालयाच्या निर्णयावर […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानाची दावा ठोकण्याचा इशारा देऊन चोवीस […]
स्थानिक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींच्या संख्येत मोठी वाढ -25 ग्रामपंचायती ताब्यात, ग्रामपंचायतीत 1182, नगरपालिकेत 320, महापालिकांमध्ये 59 सदस्य संख्या विशेष प्रतिनिधी कोची : केरळमध्ये बरीच वर्षे राजकीय […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App