ठेवींसंदर्भातील आकडेवारीनुसार एफपीआयने १ डिसेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान थेट ४८ हजार ८५८ कोटी तर बॉण्डच्या माध्यमातून ६११२ कोटी रुपये गुंतवले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : […]
नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांचे प्रतिपादन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषी आणि कामगार कायदे आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने योग्य दिशेने उचलली पावले आहेत, असे मत आंतरराष्ट्रीय […]
कामगार मंत्रालयाच्या २४ डिसेंबरच्या बैठकीत नियम अंतिम स्वरूपात विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. […]
पंजाबच्या शेतकरी संघटनेवर आरोप विशेष प्रतिनिधी चंदीगड : दिल्ली सीमेवर तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्या पंजाबच्या शेतकरी संघटनेवर परदेशी निधी घेतल्याचा […]
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याला मिळालेल्या तुफानी प्रतिसादामुळे तृणमूल कॉंग्रेस आता हिंसाचारावर उतरली आहे. तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं गेलं तर रक्ताचे पाट […]
कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरला मोदी सरकारने देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे आता काश्मीरी नागरिकांना स्वीकारणे संपूर्ण देशाला शक्य झाले आहे. त्यामुळे ‘काश्मीर की कली’ […]
भारतात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याचे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात आम्ही भारतात कोरोना […]
कृषि कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन राजकीयदृष्टया प्रेरीत असून आता मागे घ्यावे, असे मत देशातील बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले आहे. नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच […]
दिल्लीत सुरू असलेल्या श्रीमंत शेतकरी आंदोलनासाठी पैसे कोठून येतात असा प्रश्न संपूर्ण देशाला पडला आहे. त्याचे उत्तर एका बॅंकेतील खात्यातून मिळाले आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व […]
प्रशासनात राजकारण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचाराला संस्थात्मक संरक्षण हे तीन अत्यंत घातक पायंडे पश्चिम बंगालने भारतीय राजकारणात आणले असल्याचा आरोप केंद्रीय गृह मंत्री अमित शहा […]
वृत्तसंस्था बोलपूर : “ममता दीदी तुम्ही कितीही भ्रम फैलावा. बंगालच्या मातीतलाच भूमिपुत्रच तुमच्याविरूद्ध उभा राहील आणि तुम्हाला पराभूत करेल. बंगाल हा संकुचित विचारांचा प्रदेश नाही. […]
वृत्तसंस्था बोलपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर ज्या प्रकारे तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी हल्ला केला त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पण […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मेट्रो प्रकल्पात राज्य सरकारइतकाच निधी केंद्र सरकारचा सुद्धा आहे.केंद्राच्या मदतीने JICAने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारने यापूर्वीसुद्धा […]
मेरठमहुन इंदिरापुरम, गाझियाबादकडे रवाना विशेष प्रतिनिधी मेरठ: शेतकरी आणि हिंद मजदूर किसान समितीच्या सदस्यांनी केंद्राच्या कृषी कायद्याचे स्वागत केले आहे. कायद्याला पाठींबा देण्यासाठी इंदिरापुरम, गाझियाबादकडे […]
वृत्तसंस्था बोलपूर : बोलपूर येथे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्या रोड शो ला भव्य प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ममतांच्या पश्चिम बंगालचे वारे सोनार […]
राष्ट्रपती विद्यादेवी भंडारींकडून नेपाळी संसद बरखास्त वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळची संसद रविवारी तडकाफडकी बरखास्त करण्यात आली आहे. राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी संसद बरखास्त करण्याच्या मंत्रिमंडळाच्या […]
वृत्तसंस्था बोलपूर : जय श्रीराम या घोषणेला बंगाली संस्कृतीत स्थान नाही, असे म्हणणाऱ्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांना आणि प्रख्यात अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना बिरभूम जिल्ह्यातील बोलपूरच्या […]
विशेष प्रतिनिधी कोलकत्ता (वृत्तसंस्था) : राष्ट्रगीताचे निर्माते आणि गीतांजलीसाठी नोबेल पुरस्कार विजेते मिळविणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतीस केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा […]
श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही विशेष प्रतिनिधी मुंबई : मेटो कारशेड प्रश्न श्रेयाचा नाही तर मुंबईकरांच्या सोयी सुविधेचा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ : पंजाबप्रमाणे मध्यप्रदेशही गव्हाचे कोठार बनू लागले आहे. राज्य सरकारने किमान आधारभूत किंमत देऊन 1 कोटी 29 लाख मेट्रीक टन गव्हाची खरेदी […]
महाआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे वेगवेगळे डाव विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात जनमताचा कौल महायुतीला असूनही केवळ भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी ऐक्याचे बळ दाखविणाऱ्या तीनही पक्षांनी स्थानिक […]
प्रश्न सोडवून श्रेय़ घ्या, मुख्यमंत्र्यांचे भाजपला आवाहन विशेष प्रतिनिधी मुंबई : उच्च न्यायालयाकडून कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत सटका खाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी भाजपला कारशेडचा […]
ममतांच्या पक्षाची स्ट्रॅटेजी बदलली; ममतांच्या कुटुंबातील कोणाचीच मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा नसल्याचा दावा विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूळ काँग्रेसला गळती लागल्याबरोबर ममता बॅनर्जींच्या पक्षाने […]
पंजाबी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पहाटेच दिल्लीतील गुरुद्वारामध्ये टेकविला माथा पहाटेच दिल्लीतील गुरुद्वारा रकाबगंजला ‘अनियोजित’ भेट विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान […]
लंगरमध्ये सेवा देऊन आंदोलक शेतकऱ्यांचा एन्जॉय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सीमेवर पंजाब हरियाणाचे शेतकरी दोन आठवड्यापासून तीन कृषी कायद्याला विरोध करत आंदोलन करत […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App