अभिनेता अभिषेक बच्चन याच्या ‘दसवी’ या चित्रपटाची प्रेरणा असलेले हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी केवळ दहावी नव्हे, तर इयत्ता […]
जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याने राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए कोर्टामध्ये आपल्यावरचे सर्व गुन्हे कबूल केले आहेत. युएपीए कलम 16 दहशतवादी कृत्यांमध्ये सामील […]
पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी आता थेट आव्हान दिले आहे. शिस्तभंगाच्या कारवाईची चर्चा सुरू असताना कॉँग्रेसच्या नाकावर टिच्चून त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान […]
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये 1990 च्या दशकापासून दहशतवादाचा धुमाकूळ घालणारे आणि काश्मिरी पंडितांची निर्घृण हत्या करणारे फारुख अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, हाफिज […]
वृत्तसंस्था दाहोद : गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज गुजरातचा दौरा केला. दाहोद मध्ये त्यांनी आदिवासी संमेलनात भाग घेतला. केंद्रातील […]
प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि योगी सरकार राज्यातील लोकांसाठी सातत्याने नवनवीन योजना आणत असतात. या योजनेंतर्गत मुंबई सारख्या औद्योगिक महानगरात राहणाऱ्या […]
वृत्तसंस्था अनंतनाग : जम्मू काश्मीर मधल्या प्रस्थापित नेत्यांमध्ये मुघली धर्मांध मानसिकता कशी रुतून बसली आहे, याचेच उदाहरण आज राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेते मेहबूबा […]
प्रतिनिधी मुंबई : मशिदींवरचे भोंगे, अयोध्येचा दौरा आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर महाराष्ट्रातले काका – पुतणे आमने – सामने आले आहेत. Raj Thackeray’s “letter arrow” on […]
प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त मावळते खासदार संभाजीराजे यांना पुन्हा एकदा राज्यसभेची संधी दिली जाऊ शकते, अशी महाराष्ट्राची चर्चा आहे. पण ती राष्ट्रपती नियुक्तीची […]
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू – काश्मीरमधील निवडक विद्यार्थ्यांना पाकिस्तानमधल्या मेडिकल कॉलेजेस मध्ये एमबीबीएस आणि तत्सम कोर्ससाठी ऍडमिशन देऊन तेथे दहशतवादी तयार करण्यासाठी नेटवर्क तयार केलेल्या […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS) अहवालातून काही महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आली असून देशातल्या महिलांना असलेले अधिकार, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांचे आर्थिक […]
ताजमहाल हे पूर्वी शिवमंदिरच होते. येथील बंद असलेल्या २२ खोल्यांत हिंदू मूर्ती आणि धर्मग्रंथ अस्तित्वात आहेत. त्यामुळे या खोल्या उघडण्यात याव्यात अशी याचिका उच्च न्यायालयाच्या […]
मोहालीतील गुप्तचर विभागाच्या इमारतीमध्ये सोमवारी रात्री उशिरा स्फोट झाला आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रॉकेटसदृश्य वस्तू पडल्याने स्फोट झाला. स्फोटामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले. Explosion in […]
प्रतिनिधी मुंबई : प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, अखेर […]
शाहिनबागेतील अतिक्रमणविरोधी कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या कारवाईविरोधात याचिका दाखल करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला न्यायालयाने खडसवाले आहे. माकपने याचिका का दाखल केली […]
प्रतिनिधी कोल्हापूर : लोकसभा निवडणुका 2 वर्षांवर येऊन ठेपल्या असताना असताना सर्व विरोधकांच्या केवळ एकत्र येण्याच्या गप्पा सुरू आहेत. पण प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणात दिरंगाई केल्यामुळे महाराष्ट्र पाठोपाठ मध्य प्रदेश सरकारला देखील सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. अन्य मागासवर्गीयांचा डेटा जमा करण्यासाठी आणखी […]
काँग्रेसमधील प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. मात्र ती कृती योग्य व्यासपीठावर व्हायला हवी. दुसऱ्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्यासाठी टीका करू नये. आता काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी पक्षाचे […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : आजचा दिवस कोर्टाचा आहे. ओबीसी आरक्षण, अनिल देशमुख, ज्ञानव्यापी मशीद, ताजमहल आदी विषयांवर आज कोर्टात काही ना काहीतरी सुनावणी आणि निर्देश […]
गुजरातच्या दंगलीमुळे संतप्त झालेल्या रांची येथील 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने सुडासाठी ड्रोन तंत्रज्ञान तयार करून इसीस ( इस्लामिक स्टेट) या संघटनेला दिले. आत्मघाती ड्रोन आणि […]
प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. गौतम अदानी यांनी शुन्यातून सुरुवात केली असून आता देशाच्या पायाभूत […]
आपल्याला शाळेत शिकवलं गेलं – १८५७ म्हणजे सैनिकांचा “उठाव” होता…आणि काडतुसं हे त्याचं कारण होतं! वास्तवात भारतीयांनी सर्वस्व पणाला लाऊन लढलेला स्वातंत्र्यासाठीचा तो धगधगता रणसंग्राम […]
वृत्तसंस्था गुवाहाटी : देशाचा सरकारी कारभार अद्ययावत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहे. देशातील नागरिकांची मोजणी करण्यासाठी करण्यात येणारी जनगणनासुद्धा आता डिजिटल पद्धतीने […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार राजद्रोहाचा कायदा रद्द करणार. त्यातील तरतुदींचा फेरविचार करणार. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात तसे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, अशा आशयाच्या […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : 124 ए : राजद्रोहाचा कायदा हा ब्रिटीश राजवटीने त्यांच्या सोयीसाठी बनवला होता. या कायद्याची आता आवश्यकता नाही, त्यामुळे हा कायदा रद्द […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App