राहुल गांधींनी आज लोकसभेत अविश्वास ठरावावर भाषण करताना भारतमातेच्या हत्येचे जे उद्गार काढले, तो केवळ संसदीय कामकाजातला औचित्यभंग नव्हता, तर ते कायद्याच्या कचाट्यात अडकणारे भाषण […]
No Confidence Motion : ‘भारतमातेच्या हत्येवर काँग्रेसवाले टाळ्या वाजवत आहेत’ असंही स्मृती इराणींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या लोकसभा सभागृहात अविश्वास प्रस्तावावरील […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज लोकसभेत आले आणि मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केल्याचा बेछूट आरोप करून बसले. सुरुवातीला अध्यात्मात शिरलेले […]
गयासपूर सीवेज इरॅडिएशन प्लांटजवळ स्मशानभूमीचे नियोजन केले जात आहे विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : शहरातील भटक्या गायींसाठी आता स्वतंत्र स्मशानभूमी असणार आहे, जिथे स्वच्छ आणि कार्यक्षम […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अखेर लोकसभेत राहुल गांधी आले आणि अध्यात्मात शिरून भारतमातेच्या हत्येचा बेलगाम आरोप करून बसले. भारतमातेच्या हत्येचा आरोप करणारे ते भारतातले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधी “पंतप्रधान” झाल्याचा काँग्रेसने आणला आव, पण नेमके टाइमिंग साधून मोदींनी पवारांच्या पंतप्रधान पदाचा घातला घाव!!, असे राजधानीत घडले […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कायदा व न्यायविषयक संसदीय स्थायी समितीने न्यायव्यवस्थेबाबत अनेक शिफारशी केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांच्या संपत्तीची माहिती देणे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात कलम 370 संदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी सुरू झाली आहे. दरम्यान, मंगळवारी, 8 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावर आज राहुल गांधी भाषण करणार आहेत. काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी ही […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली सेवा विधेयकाच्या बाजूने माजी सरन्यायाधीश (CJI) आणि नामनिर्देशित राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांच्या टिप्पणीवर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या […]
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. त्यांना 5 वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. या संदर्भात पाकिस्तानच्या निवडणूक […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार यंदाचा स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) मेरी माटी-मेरा देश अभियानाने साजरा करणार आहे. आजपासून (9 ऑगस्ट) ही मोहीम सुरू होणार आहे. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेवर निघणार आहेत. त्यांचीही भारत जोडो-भाग 2 ही गुजरात ते मेघालय अशी असणार […]
महाराष्ट्र काँग्रेसचे नेतेही राज्यात समांतर मोर्चा काढणार विशेष प्रतिनिधी मुंबई : मोदी आडनाव प्रकरणात शिक्षेला स्थगिती आणि रद्द झालेले संसद सदस्यत्व बहाल झाल्यानंतर आता काँग्रेसचे […]
82 टक्के हिंदू असलेल्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणण्याची आवश्यकता काय??, हे आहेच हिंदू राष्ट्र!!, असे वक्तव्य करून कमलनाथ यांनी आपल्या उतरत्या राजकीय वयात मध्य प्रदेशात […]
जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मंगळवारी (8 ऑगस्ट) […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींचे संसद सदस्य पुन्हा बहाल झाले त्यामुळे काँग्रेस जणांनी राहुल गांधी जणू “पंतप्रधान” झाले असा जो आनंद व्यक्त केला […]
निकाल ८ सप्टेंबरला लागणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांवर ५ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्याचा निकाल ८ […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेत मोदीविरोधात काँग्रेस आणि डावे पक्ष एकमेकांच्या साथीत पण केरळ विधानसभेत मात्र दांडकी एकमेकांच्या पाठीत, असे चित्र आहे. Left party in […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावर सुप्रीम कोर्टात सोमवारी दुपारी सुनावणी सुरू झाली. मणिपूरचे डीजीपी राजीव सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ते शून्य […]
वृत्तसंस्था तिरुपती : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदी सरकारकडे ओबीसी आरक्षणांतर्गत उपलब्ध कोटा वाढवण्याची मागणी केली आहे. यासोबतच जातनिहाय […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरच्या आदिवासी संघटनेचे शिष्टमंडळ 8 ऑगस्ट रोजी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था आणि कुकी-जो समाजाच्या मृतांना […]
वृत्तसंस्था हैदराबाद : आंध्र प्रदेश पोलिसांनी सोमवारी विशाखापट्टणममध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कॉन्स्टेबलचे फोन जप्त केले. संशयितावर पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंधित लोकांच्या संपर्कात आणि […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर त्याचे विकासात्मक परिणाम राज्यामध्ये दिसलेच, पण आता त्या पलीकडे जाऊन केंद्रातील मोदी सरकारने एक […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (8 ऑगस्ट) 14 वा दिवस आहे. मणिपूर हिंसाचारावर केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत दुपारी 12 […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App