आपण एटीएममध्ये पैसे काढायला जातो, पण जर त्या एटीएममध्ये पैसेच नसतील तर आपला हिरमोड होतो. असे प्रसंग प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत. मात्र, आता ग्राहकांना कॅश-आऊट्स […]
पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन इतिहास रचणाऱ्या सॅनची तिच्या पदकापेक्षा लहान केसांबद्दल अधिक चर्चा होत आहे. कोरियामध्ये या हेअरस्टाइलकडे पुरुष तिरस्काराने पाहत आहेत. South Korea Archers […]
पृथ्वी निरीक्षण उपग्रह अशा प्रकारे देशाचे संरक्षण करेल की सीमा सुरक्षेसाठीही हा उपग्रह उपयुक्त ठरेल. हा असा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे जो अंतराळातून भारताच्या भूमीवर […]
ओबीसी आरक्षण दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर केले जाऊ शकते. हे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले आहेत. विधेयकाच्या बाजूने 385 मते पडली होती. तसेच विधेयकाला […]
माजी विश्वविक्रमी खेळाडू आणि राष्ट्रीय भालाफेक प्रशिक्षक उवे होन यांचा करार टोकियो ऑलिम्पिकसोबतच संपला आहे. आता ते आपल्या मायदेशी परतणार आहेत, कारण त्यांच्या कराराची मुदत […]
वृत्तसंस्था लखनौ : महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलेल्या पावसाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर भारतात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे […]
विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारची राजधानी पाटण्यापासून बक्सरपर्यंत अनेक जिल्ह्यात गंगा नदीची पातळी वाढली आहे. त्यामुळे पाटणा, भागलपूर, मुंगेरच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना पाण्याने वेढले […]
वृत्तसंस्था गीर : भारतात विशेषत: गुजरातेतील गीर अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून सिंहांची संख्या स्थिर गतीने वाढत आहे. गुजरातेतील गीर अभयारण्यात सिंहांच्या संख्येत २९ टक्के वाढ […]
वृत्तसंस्था चंदिगढ : पंजाबमध्ये नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. परंतु लुधियाना येथील दोन शाळांमधील २० मुलांना कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही बाब अन्य […]
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारताला पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनायचे असल्यास दरवर्षी किमान १०० अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक आकर्षित करायला हवी, असे मत ‘अमेरिका-भारत […]
विशेष प्रतिनिधी काबूल – उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान सीमेलगत असलेल्या नोवज्जान प्रांताची राजधानी शबरघान येथे भीषण युद्धानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांनी वर्चस्व मिळवले. त्यामुळे अफगाणिस्तानच्या ८० टक्के भागांवर […]
पैसे मिळवणे जितके महत्वाचे असते तितकेच किंवा त्याहीपेक्षा ते टिकवणे व वाढवणे अधिक महत्वाचे असते. आर्थिक नियोजनाचा अभाव हे गरीबीचे फार महत्वाचे कारण अनेकदा असते. […]
विशेष प्रतिनिधी कोलकता – पश्चि म बंगालमधील सर्व शिक्षिकांना प्रत्येक महिन्यातील दोन दिवस मासिक पाळी रजा देण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे. ‘द ग्रेटर ग्रॅज्युएट […]
वृत्तसंस्था कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केंद्राने घाटल बृहत आराखडा प्रकल्पाला उशीर लावल्यानेच राज्यात पूरस्थिती ओढवली, […]
विशेष प्रतिनिधी श्रीनगर – काश्मिरी नागरिकांना साद घालताना राहुल यांनी त्यांच्या कुटुंबाचे काश्मीररशी असलेले नाते उलगडले. ‘‘सध्या आमचे कुटुंब दिल्लीत राहत आहे. त्यापूर्वी अलाहाबाद आणि […]
विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. फाफामऊ येथे गंगा नदीची पातळी ८५.३१ मीटरवर पोचली आहे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका,’’ असे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आज सुनावले. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, वरिष्ठ पत्रकार […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन करकायदा लागू झाल्यावर सरकारकडून चार कंपन्यांकडून वसूल केलेला आठ हजार कोटी रुपयांचा कर परत देईल अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अनेकदा एटीएममध्ये गेल्यावर रोकड शिल्लक नसल्यामुळे पैसे मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. यामुळे रिझर्व्ह बॅँकेने आता निर्णय घेतला असून […]
विशेष प्रतिनिधी मोरीगाव (आसाम) : आसाममधील दूधवाल्यांनी सामाजिक बांधिलकीचे आगळे-वेगळे उदाहरण घालून दिले आहे., सहकारी संस्थेच्या सुमारे दोन हजार दूधवाल्यांनी अडचणीत सापडलेल्या शाळेला मदत करण्यासाठी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आताच काळजी घेतली नाही तर अजून ७९ वर्षांनी म्हणजे २१०० साली भारतातील समुद्रकिनारी असलेली बारा शहरे तीन फूट पाण्यात जातील […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभेतील खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आल होता. मात्र, तरीही काही खासदारांनी दांडी मारल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पेगासिस प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. वादविवाद केवळ न्यायालयातच व्हायला हवा, सोशल मीडियावर नाही, असे सरन्यायाधिश एन […]
विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर सुरू झालेल्या हिंसाचारातील सर्वात भीषण प्रकार घडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीवर घरात घुसून तृणमूल कॉँग्रेसच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील मदरशांमधील शिक्षणाची अवस्था विदारक असल्याचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. येथे शिकणाºया मुलांना मुलांना 400 वर्षांपूर्वीचा […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App